राम राम,
तुम्हाला काही वाटत नाही हे बघून ???
बघा की एकदा परत........
आपल्या इतिहासातील किल्ले/गड/वाडे ह्यांचा वर शत्रूने केले नसेल असे आक्रमण होत आहे....
आणि आपण मुग गिळून गप्प आहोत.....
आपले स्वराज्य कणखर व्हावे,
ते शत्रूच्या ताब्यात जाऊ नये,ह्यासाठी मराठ्यांनी(जात नाही) कित्येक किल्ले/गड/वाडे बांधले...
बघा की एकदा परत........
आपल्या इतिहासातील किल्ले/गड/वाडे ह्यांचा वर शत्रूने केले नसेल असे आक्रमण होत आहे....
आणि आपण मुग गिळून गप्प आहोत.....
आपले स्वराज्य कणखर व्हावे,
ते शत्रूच्या ताब्यात जाऊ नये,ह्यासाठी मराठ्यांनी(जात नाही) कित्येक किल्ले/गड/वाडे बांधले...
पण आज त्यांची काय अवस्था आहे ???
त्यांची पडझड झाली आहे,
सगळीकडे फक्त दारूच्या/मटणाचा पूर वाहत असतो,घाण पसरलेली असते...
त्यांची पडझड झाली आहे,
सगळीकडे फक्त दारूच्या/मटणाचा पूर वाहत असतो,घाण पसरलेली असते...
असे किल्ले/गड/वाडे इथे जाऊन सर्वांना जाब विचारायची वेळ आली आहे....
ह्यांना शिक्षा करायची वेळ आली आहे....
याला कारणीभूत आहे आजचा राष्ट्र अभिमान शून्य तरुण आणि धर्माभिमान शून्य सगळी पिढी,
नाहीतर हे लिहायची वेळ आलीच नसती.
ह्यांना शिक्षा करायची वेळ आली आहे....
याला कारणीभूत आहे आजचा राष्ट्र अभिमान शून्य तरुण आणि धर्माभिमान शून्य सगळी पिढी,
नाहीतर हे लिहायची वेळ आलीच नसती.
No comments:
Post a Comment