कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Wednesday 31 August 2011

धर्म निरुपद्रवी असतो ..............!!!!

राम राम,

ह्या चुका माणसांच्या चुका आहेत,धर्म निरुपद्रवी असतो...माणूसच उपद्रव करतो....

हे सांगायचे कारण म्हणजे उद्या "गणेश चातृथी" आहे,देशातला/महाराष्ट्रातला खूप मोठा हिंदू सणापैकी एक........
ह्या सणामध्ये पर्यावरण/अंधश्रद्धा वाले ओरडा-ओरड करायला लागतील...
ध्वनी-प्रदूषण,पाणी-प्रदूषण होईल आणि रस्ते उकरले जातील...अडवले जातील....लोकांना त्रास होईल....
पण ह्याचा अर्थ असा नाही,
की "हिंदू" सणामध्ये चुका आहेत किंवा धर्मामध्ये असे सांगितले आहे....

काही लोकांना वाटेल की "हिंदू" धर्माबद्दल टीका करीन,
तर नाही मी आपल्या माणसांच्या वृत्तीबद्दल टीका करणार आहे..

बोला की कुठे असे लिहिले आहे की "डॉल्बी" लावली तरच गणपती आपल्याला "बुद्धी" देईल
(इथे मी नमूद करतो,की मशिदी वर जे भोंगे लावले जातात,ते पण त्यांचा धर्म ग्रंथात सांगितले नसेलच,
मग त्यासाठी आपण आपल्या मंदिरांवर पण लावावेत आणि रोज आरती त्यातूनच म्हणावी,म्हणजे त्याने तिथला परिसर शुद्ध होईल)
त्या पेक्षा जर ह्याचेच पैसे जर एक "शाळेत" वह्या/पुस्तके/कपडे घेऊन दिले तर "गणपती" नक्की प्रसन्न होईल.
त्यातही "दारू" पिऊन नाचणे,अंग विक्षेप करून,मुलींना धक्का मारून,मंडळ मधली इर्षा वाढवणे..

काय साध्य होते ह्याने,ह्याने काय हिंदू धर्माची "भरभराट" होते....नाही उलट ह्या मुळे,त्याची "वाताहत" होते....

हे झाले ध्वनी प्रदूषणाचे,आणि पाण्याचे काय....तर मी सांगतो,
ज्या वेळी गणेश उस्तव चालू झाला,म्हणजे सार्वजनिक उस्तव म्हणजे टिळकांनी तो का केला,तर लोकांना एकत्र यावे,एकी वाढावी...
त्यावेळी किती मंडळे असतील,१०-१०० ह्या पेक्षा जास्त नाहीत,

आता प्रत्येक छोट्या गावात पण १०० मंडळ असतात,कोल्हापुरात तर किमान १००० असतील,
काय साध्य झाले,उलट १००० मंडळांची तोंडे वेगवेगळी कडे झाली..त्यात सगळ्या मूर्ती प्लास्टर च्या...
ज्या विरघळत नाही,ज्यांचा वर रासायनिक रंग वापरले जातात...
अधिक सगळ्या घरातील मुर्त्या ज्याची गणना नसते....मग होणारच ना प्रदूषण.....

त्यासाठी कोण जबाबदार,आपणच ना,लोकसंख्या आणि त्याही फक्त "शहरात" असल्याने त्यावर ताण येतो,
मग काही लोकांना हातात "आयते कोलीत" मिळते,मग हिंदू धर्मावर टीका केली जाते,

कचरा निर्माण करा, रस्ते गटारे तुंबवा,
असे काही कोणताच धर्म सांगत नसतो, पण तरीही या प्रश्नाना धर्म (हिंदु धर्म) जबाबदार मानून ते झोडपत बसतात,
हे असे रोखणे आपल्याच हातात आहे,


एक गाव एक गणपती,
एक वार्ड एक गणपती अश्या संकल्पना का राबवल्या जात नाही.....

विचार करा.......

Tuesday 30 August 2011

कोण होते शुद्र ????? कोण आहेत आर्य....???

राम राम,

कोण होते शुद्र ?????
कोण आहेत आर्य....????वाचून बघा.....हे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनीच लिहिले आहे...

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जे मानतात(भारत मुक्ती मोर्चा) त्यांनी ह्या गोष्टी वाचल्या नाहीत का ??
का वाचून दुर्लक्ष्य केले ???

त्यात स्पष्ट केले आहे कि....
१) शुद्र हे आर्य लोकांपैकीच होते.
२) शुद्र हे आधी क्षत्रियच होते,पण नंतर ते हळू हळू....शुद्र झाले,त्यासाठी नुसते ब्राह्मण नाही तर क्षत्रिय आणि वैश्य लोक पण जबाबदार आहेत...
(इथे मी नमूद करतो,कि जर शुद्र ह्यांनी नंतर "क्षत्रिय" चे कार्य केले असते,
तर त्यांना कोणीही शुद्र म्हंटले नसते,आज त्यांनी स्वतःला शुद्र म्हणून घेऊ नये)

असतील तर सर्व भारतीय "उरेशिअन" असतील.......

http://www.ambedkar.org/ambcd/38A.%20Who%20were%20the%20Shudras%20Preface.htm

Sunday 28 August 2011

मी आज सुरक्षित आहे कारण मी 'ब्राह्मण' नाही !!!!

      मित्रांनो ,
     गेली अनेक वर्षे आपला समाज अकारण ब्राह्मणांना लक्ष्य करून प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचे खापर त्यांच्यावर फोडत आहे ...

...  मी शाळेत असतानापासून एका आध्यात्मिक संस्थेत जात आहे , ज्यावेळी मी या संस्थेत जायला सुरवात केली तेव्हा माझ्या अनेक नातेवाईकांनी हि ब्राह्मणांची संस्था आहे आणि आपल्या सारख्या बहुजनांना ते राबवून घेत आहेत असे सांगितले ....तसा काहीही अनुभव मला अजूनही आलेला नही ....

     ब्राह्मण लोक इतरांना पुढे जाऊ देत नाहीत असा काहीसा विचित्र समज आज समाजात आहे
माझ्या आयुष्यात मला शालेय जीवनापासून ते आता डॉक्टर होईपर्यंत अनेक ब्राह्मण व्यक्तींनी भरघोस मदत केली आहे ...
माझे वैद्यकीय शिक्षण घेताना तर बहुतांशी प्राध्यापक हे ब्राह्मण होते आणि त्यांनी जे ज्ञान भांडार मला उपलब्ध करून दिले त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही .....

     माझा ब्राह्मण समाजाशी खूप संपर्क आला आणि त्यातून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हिंदू संस्कृती आज या समाजाने जेवढी टिकवली आहे आणि हिंदू संघटनासाठी जे प्रयत्न हा समाज करत आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे ....

     इतिहासात ब्राह्मण म्हणजे अत्याचार करणारे सनातनी लोक अशी काहीतरी प्रतिमा आहे ...
पण आता काळ बदलला आहे जातिभेदाच्या भिंती तुटून हिंदू धर्माचे निरभ्र स्वरूप आज जगासमोर येत आहे .....

     आणि हिंदू समाज वेगाने पुढे जात आहे ....

     पण काही विघ्न संतोषी लोकांना हे अजिबात मान्य नाही ....बहुजन समाज जुन्या गोष्टी विसरू इच्छित आहे आणि हे नालायक जुन्या गोष्टी उकरून हिंदू धर्मात फुट पाडत आहेत...
ब्राह्मण बदलले तरी इतर उच्चजातीय लोकांना मात्र खालच्या जातीतील लोकांनी पायापाशीच राहावे त्यांनी प्रगती करू नये असे वाटत असावे.....

     बघतोस काय मुजरा कर !!!
अशी दटावणी देणारे आज इतरांना काय सामावून घेणार ????

     त्यात आयते टार्गेट म्हणजे ब्राह्मण !!!
यांनी बहुजनांवर अत्याचार केले आणि म्हणून हा समाज मागास राहिला असे काही स्वयंघोषित विद्वानांचे मत आहे ....
पण ब्राह्मणांबरोबर इतरांनीही कट्टर जातीयता पाळली आहे.... आणि हे निर्विवाद सत्य आहे ...

    माझे गाव जिथे आहे त्या भागात ब्राह्मण समाज जवळ जवळ नाहीच ...
पण तरीही आर्थिक शोषणापासून ते लैंगिक शोषणापर्यंत जेवढे शोषण करता येईल तेवढे बहुजन समाजाचे शोषण झाले आहे ....
पण हा समाज तसा भोळाभाबडा आणि गरीब असल्याने अशा श्रीमंती अत्याचारांना वाचा फोडण्याचे प्रकार झालेच नाहीत ....

    आज बहुजनांच्या या दोषाचा फायदा घेऊन त्यांना सोबत घेऊन काही संघटना ब्राह्मण आणि हिंदू धर्म विरोधी वातावरण तयार करत आहेत ....
   प्रभू श्री रामचंद्राचे नाव पुरुषोत्तम !!!
पण या नावाला काळिमा फासत पुरुषोत्तम खेडेकरने ब्राह्मण समाजाचा वंशनाश करावा असा संदेश देणारे एक पुस्तक लिहिले ....
त्यात ब्राह्मणांना किती प्रकारे छळ करून मारू शकतो याच्या असंख्य युक्त्या दिल्या आहेत ....
वाचणार्याला अगदी शिसारी यावी अशी भाषा ब्राह्मण स्त्रियांबद्दल केली आहे ......

   काही दिवसांपूर्वी हे पुस्तक माझ्या वाचनात आले ...
आणि काही दिवसांनी असेही कळले कि संभाजी आणि जिजाउंच्या नावाने हिंदूंच्या डोळ्यात धूळ फेकणार्या या लोकांनी 'शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड' अशी एक शाखा पुण्यात काढली आहे ....
ब्राह्मणाची अलर्जी असणार्यांना अफजलचे वंशज जवळचे वाटतात ......हे काहीतरी चुकीचे आहे ..

   म्हणजेच आज वेळ शांत असलेल्या ब्राह्मणांची आहे तर उद्या सर्व असंघटीत जाती आणि शेवटी अखंड हिंदू समाज या राक्षसी विचारसरणीचा बळी ठरू शकतो ...
यथावकाश हेच होणार आहे ......

   पण सध्या तरी मी सुरक्षित आहे कारण मी 'ब्राह्मण' नाही !!!
                                                                               -डॉ,राहुल काळे (व्यवस्थापक-हिंदवी स्वराज्य सेना)
 

Saturday 27 August 2011

       एक वेगळी माहिती ,नेटवरून साभार !

     १४९८ साली वास्को द गामा हा पोर्तुगीज दर्यावदीर् प्रथम भारतात आला. नंतर १५०३ला भारतात आलेल्या अल्बुकर्कने गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य स्थापन केले. नंतर १५९५मध्ये हौटमन हा डच दर्यावदीर् भारतात आला. पाठोपाठ अनेक डच कंपन्या आल्या. फ्रेंच व इंग्रजही हातात हात घालून आले. या साऱ्यांनी भारतीय प्रजेवर जुलूम केले, त्यांचा धर्मछळ केला, गुलामगिरी लादली. गोवा मानवी देहविक्रीची बाजारपेठ बनली. भारतीय जहाजांनाही पोर्तुगीजांची परवानगी मिळवण्या-साठी 'कारटाझ' नावाचा कर भरावा लागत होता. साऱ्या पश्चिम किनाऱ्यावर परकीय सत्ता लूटमार करत हौदोस घालत होत्या.

       पण या जुलूमी सत्तांधांना आव्हान देत एक गरुड पंख पसरून घिरट्या घालीत होता - तो गरुड म्हणजे राजा कृष्णाजी भट. कोकणात जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाप्रमाणे कृष्णाचं आयुष्य रेताड किनाऱ्यावर गेलं. बापाचा पत्ता नव्हता, आईचा एकीकडे थारा नव्हता. लहान असतानाच दोनदा तो गुलामांच्या बाजारात विकला गेला होता. प्रत्येक माणसाला जसा आपला तळवा ओळखीचा असतो तशी कृष्णाला समुदाची पहेचान होती. जिम स्टुअर्टच्या मस्केट गलबतावर गुलाम म्हणून राबणाऱ्या कृष्णाने जहाजावरील जॉन्सन या सुताराकडून अस्खलित इंग्रजी आत्मसात केलं. शेक्सपियरनं लिहिलेला शब्दन् शब्द त्याला मुखोद्गत होता. जिम स्टुअर्टशी द्वंद करून गुलाम कृष्णाने 'राजा कृष्णाजी भट' हे शब्द अरबी समुदावर कायमचे कोरले. परकीयांनी सारा हिंदू बाटवला होता, कापून काढला होता किंवा लाचार करून पायाशी आणला होता. अशा परिस्थितीत राजा कृष्णाजी भट आपलं गलबत दुर्गा व लाल स्वस्तिकाचं निशाण फडकावत अरबी समुदावर अजिंक्य होता.

      कृष्णाजी रोज सकाळी स्नानानंतर पळी-पंचपात्र-ताम्हण घेऊन संध्या व सूयोर्पासना करत असे. जेवणाआधी प्रत्येकाने आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत, तीन दिवसांतून एकदा समुदाच्या पाण्याने आंघोळ केली पाहिजे, १५ दिवसांतून एकदा आपले कपडे धुतले पाहिजेत तसेच घोडली म्हणजे शौचकूपांचा वापर सक्तीचा होता. या साऱ्या आचारसंहितेमुळे दुर्गा गलबतावर कोणतीही रोगाची साथ आली नाही किंवा सहसा कुणी आजारी पडलं नाही. म्हणूनच सरखेल कान्होजी आंग्रे त्याला आपला मानसपुत्र मानत होते.  
रोहित भिडे...
 
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-9677893,prtpage-1.cms)

Friday 26 August 2011

संभाजी ब्रिगेडचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख श्री भैय्या पाटील यांच्या प्रश्नाची उत्तरे.....

१) ब्राह्मण : हिंदू विरुद्ध मुसलमान वा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन वा अशाच धार्मिक दंगली मध्ये ब्राह्मण का मारत नाही?

उत्तर:- ब्राह्मणांना माहिती आहे कि सध्या जे हिंदू-मुस्लीम राजकारण सुरु आहे त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तसेच हि धार्मिक तेढ राजकीय पुढार्यांनी (मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत) लाविली आहे. ब्राह्मण हा पूर्णपणे मुसलमानी आतंक वादाच्या विरोधात आहे. पण त्याला जातीय दंगली किंवा धार्मिक तेढ हा उपाय मान्य नाही.
- एक ब्राह्मण होता ज्याने गांधीवध केला कारण गांधीने मुसलमानांचे लांगुलचालन चालविले होते.
- एक ब्राह्मण होता ज्याने ब्रिटन मधून भारतात शास्त्रे पाठविली, ती शास्त्रे नाशिकमध्ये ब्रिटीश अधिकार्याला मारण्यात वापरली होती. त्याने २७ वर्षे अंदमानात काढली.
- एक ब्राह्मण होता, ज्याने इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता त्याला इंग्रजांनी एडन  येथे फाशी दिला. त्याला वासुदेव बळवंत फडके म्हणतात.
- एक ब्राह्मण होता ज्याने १८९९ मध्ये पुण्यात गणेश खिंडरोड वर रेंड साहेबाचा गोळ्या घालून खून केला होता. आणि स्वतः फाशी गेला होता. दुसरा बाजीराव, ज्याच्या डोक्यावर मराठे शाही बुडविण्याचे पातक लागले, कारण इंग्रजांनी त्याच्या विरुद्ध स्थानिक लोकांना विशेषतः महार लोकांना लढविले.( सध्याची भारतीय सैन्याची "महार रेजिमेंटची सुरुवात अशी झाली") आणि दुर्दैवाने केवळ पेशव्यांच्या विरुद्ध लढले म्हणून सध्याच्या तथाकथित बहुजन समाजाला त्यावेळच्या महार लोकांचा खूप अभिमान आहे.
त्यामुळे ब्राह्मणांना कळून चुकले आहे कि त्यांच्या उपयोग करून घेतला जात आहे, याचा परिणाम म्हणून सर्व जातीला त्याचा त्रास होतो आहे. म्हणून तेव्हा पासून ब्राह्मण असल्या धार्मिक लफड्यात कधीच पडत नाही.

२) धार्मिक वा जातीय दंगली मध्ये ब्राम्हण ची घरे का जळत वा जाळली जात नाहीत?

उत्तर:- १९४८ साली जेव्हा एका ब्राह्मणाने स्वतः पुढाकार घेवून गांधीवध केला. त्यावेळी सर्व महाराष्ट्रात ब्राह्मणाची घरे दारे जाळली, त्यांना देशोधडीला लावले, त्यातून आम्ही एक धडा शिकलो, घर असेल तर बाकी सर्व गोष्टीला अर्थ आहे. आणि तेव्हापासून योग्य वेळेची आम्ही वात पाहत आहोत, तोपर्यंत आम्ही कुठल्याच लफड्यात किंवा दंगलीत किंवा जाळपोळीत सहभागी दिसणार नाही. 

३) जातीय वा धार्मिक दंगली ब्राम्हणाच्या सदाशिवपेठ ,सिव्हील लाईन्स अशा शंभर टक्के ब्राह्मण राहत असलेल्या भागात का होत नाहीत?

उत्तर:- आम्ही कधीच कुणाच्या लफड्यात पडत नाही. शांततेने राहणे आम्हाला आवडते . त्यामुळे आमच्या वाटेला कुणीच जात नाही.

४) जातीय वा धार्मिक दंगल होणार असल्याची माहिती सर्व प्रथम ब्राह्मणानांच कशी मिळते ?(ब्रम्हज्ञानी म्हणून)?

उत्तर:- जातीय दंगलीत आमची घरे जाळली जात नाहीत याचा अर्थ असा नव्हे कि आम्हाला त्याची आधीच माहिती असते. मागील दोन प्रश्नांच्या उत्तरात मी सांगितलेच आहे, आम्ही असल्या कुठल्याच लफड्यात पडत नाही, कारण आमच्या मागील पिढ्यांनी असल्या उद्योगांचे परिणाम भोगलेले आहेत.

5) ब्राम्हणांच्या कॉलनीत शहरातील ब्राह्मण सोसायटीत बहुजन जातीतील लोकांना बंगला वा घर का दिला जात नाही ?
 प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो कि अश्या प्रकारची नवीन वस्ती आज काळ वसवली जात नाही.आणि काही वस्त्या असतील त्या ५०-१०० वर्ष पूर्वी वसवल्या गेल्या आहेत.त्यामुळे हा प्रश्नच चुकीचा आहे.तरी पण ह्याचा उत्तर द्यायचं असेल तर ते असा देता येईल.
उत्तर:- शांततेने राहणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असते. ब्राह्मण समाजाच्या स्वतःच्या काही चालीरीती असतात.
१) कोणताही प्राणी हा समजातीय प्राण्याच्या कळपात राहणे पसंत करतो.
२) हत्तीला कधी झेब्राबरोबर राहताना पहिले आहे काय? त्यामुळे आपण जिथे राहतो तिथे आपल्या समाजाची लोकवस्ती असावी असे आम्हाला वाटते. जिथे ब्राह्मण लोकवस्ती असते तिथे त्यांच्या चालीरीती, संस्कृती वाढीस लागते. अशावेळेस आपल्या समाजातील लोकांना प्राधान्य द्यावे असे आम्हाला वाटते. यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.

पुण्यात असाल तर गोखलेनगर येथे जाऊन पहा. दोन्ही प्रकारच्या वसाहती आपणास दिसतील. त्यापैकी काही उत्तम उदाहरणे खाली देत आहे. १) आमच्या कडे कोणताही ब्राह्मण बाप संध्याकाळी घरी दारू पिवून येत नाही. आणि आलाच तर बायकापोरांना मारहाण करीत नाही.
२) आमची पोरे कितीही गरिबी असली तरी प्रथम शिक्षणाला प्राधान्य देतात. कोपऱ्यावर, चौकात उगाच फालतू ग्रुप स्थापन करून टवाळक्या आणि बोंबलफकिरी करीत नाहीत.
३) आमच्या पोरांना घरी लहानपणापासून संस्कार केले जातात. आमची पोरे आई बापाला मारहाण करीत नाहीत.
४) आमची पोरे कुठल्याही राजकीय पार्टीला तिच्या मतलबासाठी उपलब्ध नसतात. त्यामुळे आमच्या पोरांचा कोणीही कश्याही प्रकारे उपयोग करून घेत नाही.
५) आम्ही आमच्या कुठल्याही नेत्याचे जयंती/पुण्यतिथी साजरे करीत नाही. सावरकरांच्या जयंतीला उगाच डॉल्बी लावून आमची पोरे पावशेर टाकून धिंगाणा करतायत असे कधी पाहिलेत का?

आता तुम्हीच सांगा आमच्या वसाहतीमध्ये असले प्रकार केलेले आम्हाला चालतील का?

६) ब्राम्हणाच्या वस्तीत अखंड हरीनाम सप्ताह ,ज्ञानेश्वरी पारायण.. असे धार्मिक कार्यक्रम का होत नाहीत

उत्तर:- कुठल्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम हे घराच्या उंबऱ्याच्या आता करावेत या मनोवृत्तीचे आम्ही आहोत. आम्ही आमच्या घरी सर्व प्रकारचे कार्यक्रम करतो. गुरुचरित्र साप्ताह, भागवत साप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण वगैरे. उगाच चौकात मध्ये असले कार्यक्रम करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगैरेना कामाला कशाला लावायचे? आणि हे कार्यक्रम सार्वजनीक स्वरूपातच केले तर आम्ही हिंदू नाहीतर अहिंदू असे कुठे लिहिले आहे का?

७) ब्राह्मण लोक मंदीर का बांधत नाहीत ? तसेच बहुजन मंदीर बांधतात त्या साठी देणगी का देत नाहीत ?

उत्तर:- ब्राह्मण लोक मंदिरे बांधतात. त्यासाठी देणग्याही देतात. परंतु जर असे मंदिर हे सरकारी किंवा अतिक्रमणाच्या जागेत कोणी बांधत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. त्या मंदिराचा उपयोग जर कोणी पुढारी किंवा राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी करणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि सर्वात महत्वाचे आधीच अस्तित्वात असलेल्या मंदिराचे करायचे काय?

गवंडी कोणीही असोत, आम्हाला देणेघेणे नसते.

८)ब्राम्हण पुजारी ,पुरोहित , शंकराचार्य ,बडवे ,उत्पात, हे असेच सारे ब्राह्मण बहुजन लोकांना अस्पृश्य का समजतात

उत्तर:- होय, हा मुद्दा अतिशय योग्य आहे. असे जर कुठे होत असेल तर याच्या विरुद्ध लढले पाहिजेत.आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अगदी वेळ पडली तर बहुजन समाजाने मंदिरे बांधावीत आमचा तुम्हाला पूर्ण पाठींबा राहील. परंतु सध्या असे कुठे घडत असेल असे आम्हाला वाटत नाही.

९) ख्रिश्चन लोक पैशाच्या व सत्तेच्या जोरावर हिंदुना बाटवतात असे सागतात .असे असतानाही भारतातून सर्वात जास्त ब्राह्मण युरोप आणि अमेरिकेतील देशात का गेले ?इंग्लंड ,फ्रान्स , जर्मनी कॅनडा अमेरिका हे सर्व ख्रिश्चन देश आहेत तेथील सर्वच सत्ता फक्त ख्रिश्चन लोकाच्या हातात आहे सर्वच ब्राह्मण तिकडे ख्रिश्चन लोकाच्याच कंपन्यात नोकऱ्या करतात, तसेच अनेक ब्राह्मण कुटुंब तिकडे तीन -चार पिढ्या पासून सुखात आहेत . ख्रिश्चन जर हिंदू लोकांना बाटवून ख्रिश्चन करतात ,तर तुम्ही लाखो ब्राह्मण ख्रिश्चन का झाले नाहीत ? तसेच धर्माभिमानी व राष्ट्राभिमानी म्हणून तुम्ही भारतातच कामधंदा करून राहायला काय हरकत आहे?...........

उत्तर: "इंग्लंड अमेरिकेत गेलेला प्रत्येक बाटविला जातो" हि अतिशय अयोग्य माहिती आहे. असे काहीही तिथे केले जात नाही. आम्ही तिकडे जातो याची काही करणे देत आहोत.

१) तिथे आरक्षण नाही. 
२) आरक्षण नाही म्हणून सरकारी नोकर्यात, सरकारी कंपन्यात अतिशय काबील, बुद्धिमान आणि योग्य माणसे बसविली आहेत.
३) योग्य लोकांच्या हातात शासन व्यवस्था असल्याने तिथे सामान्य माणसाचे जगणे सुलभ होते.
४) रहिवाष्याचा दाखला तिथे लाच न देता, ५ मिनिटात मिळतो. किंवा भविष्यनिर्वाह निधीची रक्कम डायरेक्ट बँकेत जमा होते. त्यासाठी पासिंग ऑफिसरला लाच द्यावी लागत नाही.
५) सर्वात महत्वाचे म्हणजे, धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान बाळगून पोट भरत नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे.
६) आमची मुले शिक्षण घेतात. त्यांच्या कडे बुद्धिमत्ता आहे. चांगले काय वाईट काय हे त्यांना कळते. त्यांच्याकडे जगात बोलावे कसे, चालावे कसे याचे ज्ञान असते. म्हणून आमची पोरे तिकडे असतात. आणि सुखात आहेत.इकडे राहून काय फायदा? जाता येता तुम्ही आम्हाला शिव्या घालणार. आणि आज काळ तुम्ही स्वताला मूलनिवासी आणि आम्हाला परकीय असा संबोधायला सुरवात केली आहे.त्यामुळे आम्ही तिकडे गेलोच तर ती तुमची हार आहे आमची नाही.

आणखी काही खुलासा?

१०) कर्मठ मुसलमानी देश आहेत तिथे इस्लामचाच कायदा चालतो मुसलमान क्रूर असतात ते हिंदुना ठार मारतात जिवंत राहायचे असल्यास मुसलमान व्हावेच लागते. छत्रपती संभाजी महाराजाचे उदाहरण देऊन आजही ब्राह्मण मुसलमानाच्या क्रूर कथा रंगवून सांगतात . हे जर सत्य असेल तर , वर नावे दिलेल्या सर्वच देशात हजारो ब्राह्मण कुटुंबे सुखात कसे राहतात ? त्यांनी इस्लामधर्म स्वीकारला आहे काय ? त्या सर्वच ब्राम्हणाची सुंता झाली आहे काय ? ब्राह्मण गायीचे मांस खात नाहीत का ?..

उत्तर: काही मर्यादेपर्यंत तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्या देशात त्यांचा कायदा पाळावा लागतो हे खरे..पण धर्म बदलून राहावे लागते हे पूर्ण चूक आहे. किंवा हिंदुना ते लोक ठार मारतात हेही पूर्णपणे चूक आहे. तुम्ही वास्तवात या आणि विचार करून पहा असे सध्याच्या जगात घडणे शक्य आहे का? हा एक मात्र खरे, तिथे आपल्या आचार विचार, चालीरीती यावर मात्र निर्बंध असतात. तिथे बुरखा किंवा तत्सम कपडे घालूनच बाहेर पडावे लागते. किंवा आपले सण उत्सव आपल्या घरातच साजरे करावे लागतात. याची तर आम्हाला सवय आहे. त्यामुळे आम्ही तिकडे सुखाने राहू शकतो.

होय काही ब्राह्मण गायीचे मांस खातात.कोणी काय खावं आणि काय नाही याचे संपूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला असते. त्याच्या धर्मात ते निषिद्ध असेल तर बाकीच्यांनी त्रास वाटून घ्यायचे कारण नाही. कारण निषिद्ध गोष्टी केल्याचे फळ त्याला मिळेल याची तरतूद प्रत्येक धर्माने करून ठेवली आहे. आपले आपण पाहावे.आणि हिंदुस्तानातील काही खाद्य संकृती ह्या त्या त्या स्थान,हवामान आणि वातावरण,शेती उत्पादन ह्यावर अवलंबून आहेत.उदा. गोवा आणि बंगाल मत्स्याहार,काश्मीर व उत्तर भारत मांसाहार.त्यामुळे तुम्हाला ब्राह्मनामध्ये सुधा खाद्य संस्कृती मध्ये बदल दिसतील.

११) शिर्डीचे संत साईबाबा हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी ह्या परिसरातील जन्मानेच मुसलमान फकीर होते . ब्राह्मण पुजारी मुसलमान साईबाबा चे पुजारी कसे ? संताना जात-पात नसते हे मान्य केल्यास , ब्राह्मण संत नामदेव महाराज ,संत तुकाराम महाराज ,संत चोखोबा महाराज सावता महाराज ,संत जनाबाई , संत सोयराबाई ,संत गाडगेबाबा ,यांच्या पूजा का करत नाहीत ?शिर्डीला प्रचंड पैसा व मान मिळतो म्हणून ब्राह्मण पुजारी झालेत काय? संस्कृत भाषा व वैदिक संस्कृती चा जात्याभिमान असणार्या ब्राम्हणांना सी हा शब्द कसा चालतो ?इसा च्या उलट सी हा शब्द वापरला ईसा व साई हे दोन्ही शब्द संस्कृत नाहीत ब्राम्हणांना हि नवे हिंदू नसताना कशी चालतात ?एखाद्या बहुजन पुजाऱ्याने जर अशाच प्रकारे एखाद्या पिराचा देव केला व हिंदुना तिथे पैसे सोने टाकायला लावले तर ब्राह्मण त्या बहुजन पूजर्यास हिंदू धर्म विरोधक ठरवतात त्या पिराची तोडफोड करतात ब्राम्हणांना वेगळे विशेष अधिकार धर्मात आजही आहेत काय ?

उत्तर: हा प्रश्नच मला नाही कळला. आम्ही कुठल्याही संतांच्या पूजा करीत नाही. संतांच्या पूजा कराव्यात इतके ते मोठे नाहीत. पूजा हि फक्त देवाची होते. संतांची शिकवण जरूर आचरणात आणावी. त्यांचे अभंग गावेत. त्यांचे साहित्य वाचावे. ईश्वराच्या चरणी लीन कसे व्हावे हे संत शिकवतात.

तरीही आम्ही असे म्हणू कि साई बाबांना जर ब्राह्मण पुजारी चालत असेल तर? शिवाय त्या ब्राह्मण पुजारयाची मर्जी कि त्याने कुणाची पूजा करावी आणि कुणाची नाही. आपण कोण सांगणार कुणी काय करावे आणि कुणी काय आवडून घ्यावे? असेही असेल कदाचित कि पूजा अर्चा हा आमचा धंदा आहे त्यामुळे पुजारी ब्राह्मणच असणार. जसा धोब्याचा धंदा धुलाई, न्हाव्याचा न्हावकी, पाटलाचा पाटीलकी, बेलदराचा दगड घडविणे, माळ्याचा बागकाम आणि साळीचा कपडे.


१२)ब्राह्मण स्वताच्या मुला-मुलीना उत्तम शिक्षण देतात . प्रचंड पगार च्या नोकऱ्या मिळून देतात . त्यांना परदेशात जाण्यास प्रोत्साहन देतात.त्यांना परदेशात स्थायिक होण्यास सांगतात .त्याच वेळी हुशार व प्रचंड बुद्धिमान बहुजन समाजातील मुला-मुलीना देवसेवा धर्म सेवा मंदीर बाधकाम मशीद तोडफोड ,राष्ट्रप्रेम,सर्व्स्वत्याग,स्वदेशी,शेतीचे महत्व ...................अशा आत्मघातकी बाबींचे महत्व का सागतात ?ब्राह्मण पोर चंद्र-मंगळावर तर बहुजन पोर व्रत-वैकल्ये व मंदिरात . असे का ?

उत्तर: आधीच्या काही मुद्द्यांचे उत्तर देताना काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या आहेत. आम्हाला कुणी नोकऱ्या लावून देत नाही कि आरक्षणातून मिळत नाहीत.आमचे शिक्षण आणि बुद्धिमत्ता आम्हाला आमचे जीवनमान उंचावण्यास मदत करते.
 याचा आळ तुम्ही ब्राह्मणांवर टाकू नका.ह्या उलट तुमची परिस्थिती तपासून पहावी. हे सर्व करायला तुम्हाला कोणी बंदी घातली आहे का?तुम्ही तुमच्या मुला बालाना उच्च शिक्षण द्या आणि चांगल्या पगाराच्या नोकर्या मिळवून द्या...कोणीही अडविलेले नाही.आज काळ शिक्षणातील सोई सुविधा ह्या ब्राह्मणान पेक्षा तुम्हाला जास्त मिळत आहेत.त्याचा फायद तुम्ही करून घेत आहातच तरी पण मागे का ह्याचा विचार तुम्ही करावा.ह्याला जवाबदार ब्राह्मणांना धरू नये.आणि तुमच्या माहिती साठी सांगतो आज रोजी जे काही NRI आहेत त्या पैकी फक्त ३५% ब्राह्मण आहेत...म्हणजे ६५% हे इतर जाती व धर्मातून आले आहेत त्यामुळे तुमचा हा आरोप पूर्ण पणे चूक आहे.माहिती काढून मग आरोप करावा.

ब्राह्मण कुणाचीही डोके भडकावीत नाहीत.उलट डोके ठिकाणावर आणण्यास मदत करतात.आम्ही कुणाला भरीस घालत नाही किंवा हे करा, ते करा असेही सांगत नाही. मनात आले कि काम करून टाकतो. नथुराम गोडसे ने कुठल्या बहुजन समाजातील माणसाला भरीस घातले न्हवते. राजगुरू, चाफेकर, सावरकर, टिळक यांनी कुणालाही भरीस घातले न्हवते.

चंद्रावर जाण्याचा मार्ग आम्ही स्वतःहून निवडलेला असतो, आम्ही फक्त आमच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो. तुम्ही स्वतःवर विश्वास न ठेवता दुसर्यावर विसंबून राहता आणि नुकसानीस दुसर्याला जबाबदार ठेवता.

१३)बहुजन समाजच कष्टकरी -श्रमकरी -शेतकरी -शेत्मंजूर-अज्ञानी-गरीब कसे फक्त ब्राम्हंच श्रीमंत का?

उत्तर: याला कारण आमच्या कडे असलेली बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, आमचे संस्कार, शिक्षण, सारासार विवेकबुद्धी...आणि ब्राह्मण मध्ये सुधा खूप गरीब लोक आहेत ज्यांना रोजच्या जेवणी सुधा भ्रांत असते.परंतु आम्ही आमच्या गरीबीचे आणि श्रीमंतीचे प्रदर्शन करत नाही.आधी कर्ज काढणे मग दारूत आणि बायकांवर पैसे उडवेने ,बायका पोरांना मारहाण करणे. असे उद्योग आमच्या समाजात कोणीही करत नाही.हे सर्व लक्षण भिकेला लागण्याची असतात.तुमच्या गरीबीचे कारण तुम्ही शोधा त्याचे खापर ब्राह्मणावर नको.आमचा गरीबीचे आम्ही अवलोकन करून त्यावर उपाय शोधून काढतो..कुणाकडे मदतीची याचना करत नाही.(काही अपवाद सोडून)

१४)ब्राम्हणाच्या सुंदर उच्चशिक्षित मुली मुसलमान ,ख्रिश्चन ,इत्यादी अशा अहिंदू धर्मातील मुलाबरोबर थाटामाटात लग्न करतात तसेच हिंदू धर्म सोडून नवर्याच्या धर्मात प्रवेश करतात त्या विरुध्द ब्राह्मण आंदोलन का करत नाहीत ? गरीब बहुजन समाजातील हिंदू मुलीने तिच्या आवडी च्या मुसलमान अथवा ख्रिश्चन तरुणासोबत लग्न केल्यास हिंदुधर्म धोक्यात कसा येतो ? त्याच येलीच ब्राह्मण रामदासी ब्राह्मण आंदोलन करून दंगल का घडवतात ? हा नियम ब्राह्मण मुलीस लागू नाही ?

उत्तर: कोणी कुणाबरोबर लग्न करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो तुम्ही स्वतःला विचारून पहा. ब्र्हमान कुठल्याही धर्माचे नेतृत्व किंवा समाजकारण करीत नाही. ते काम तुमच्या सारखे सवर्ण ज्यांच्या हातात गावाची किंवा तालुक्याची किंवा जिल्ह्याची सत्ता असते. आणि १९३० साली तुम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहात मग कशाला या भिकारड्या ब्राह्मणांना जुमानता? ते काय धर्माचे पुढारी आहेत काय?अश्या कुठल्याही प्रकरणामध्ये ब्राह्मणांनी दंगल घडवून आणली असे म्हणू नका. पुरावा द्या आणि मग बोला. सवर्ण म्हणजे ब्राह्मण नव्हेत. उलट तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा कि महार लोक मांग लोकाशी रोटीबेटी व्यवहार करतात का? तुम्ही कोण आहात हे मला माहित नाही, पण समजा ९६ कुळी असाल तर तुम्ही महाराच्या घरात तुमची मुलगी द्याल का? दिली तर तुमची भावकी काय म्हणेल असा तुम्हाला प्रश्न पडेल का? आमच्या बद्दल बोलायचे तर आमच्या मुलीनी कुणाशी लग्न करावे याचे स्वातंत्र्य आम्ही त्यांना देतो. म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय याची त्यांना शिकवण देतो. पुढचा निर्णय त्यांचा असतो.
 तुम्ही स्वतःच जातीभेद पाळता आणि त्याचे खापर आमच्यावर फोडता.

१५) तुम्ही हिंदू आहात तर वैदिक धर्म काय आहे ? हिंदूचे धर्मग्रंथ कोणते ? वैदिक धर्म व हिंदू धर्म एकाच आहे काय ?तुम्ही कोण वैदिक कि हिंदू ?

उत्तर: होय...हिंदू धर्म आणि वैदिक धर्म एकाच आहे.कला नुसार काही नावात बदल घडले आहेत.हिंदूंचा एक असा कोणताही धार्मिक ग्रंथ नाही.सनातन वैदिक धर्म  हा ४ वेदावर आधारलेला आहे.हृग्वेद,सामदेव,अथर्ववेद,यजुर्वेद....आणि ह्या ४ वेदांचा सार भगवान श्रीकृष्णांनी गीते मध्ये दिल आहे.तसेच हिंदूंचे अजून हि बरेच ग्रंथ हे त्या त्या पंथ नुसार वाचेल जातात.हिंदू धर्मात सर्व प्रकारच्या लोकांना पूर्ण न्याय दिला गेला आहेत.ज्याला जी देवता पूजनीय वाटते त्यांनी ती पुजावी.उदा. लक्ष्मि,नारायण-धन ,सरस्वती,गणेश-बुद्धी,हनुमान-शक्ती.हिंदू  कोणतीही जबरदस्ती करत नाहीत.कोणत्याही प्रकारच जिहाद पसरवत नाहीत.परंतु आम्हाला श्रीकृष्णाने सांगितल्या प्रमाणे आम्ही जश्यास तसे उत्तर नक्कीच देतो.

========================
भैय्या साहेब, माझ्या मते तुम्हीसुद्धा तुमच्या एका प्रश्नामधील डोकं भडकावून दिलेले बहुजन समाजातील तरुण वाटता. तुम्हाला तुमचं आणि तुमच्या समाजाचं हित कशात आहे हे अजूनही कळलेलं दिसत नाहीये. तरी देखील तुमच्या मनात आमच्या बद्दल कुतूहल निर्माण झाले आणि "हे कसे" ते कसे" हे जाणून घायची इच्छा झाली हेही नसे थोडके. याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. सदैव ब्राह्मण द्वेष करून कुणाची पोटं भरलेली नाहीत परंतु हा द्वेष पसरवणाऱ्या धर्मांध शक्तींना तुम्ही मदत करीत आहेत हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही भारतातून ब्राह्मणांना हाकलून द्याल. मान्य. पण पुढे काय? ते इंग्लंड अमेरिकेला जातील, तिकडे त्यांची भरभराट होईल.आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही.अजून तरी केलेले नाही.तुमचे काय? तोपर्यंत तुम्हाला आरक्षणाची सवय लागली असेल. फुकटचा पगार घ्याचा आणि वशिलेबाजी, लाचखोरीपणा करीत आयुष्य काढायचं..हाच आदर्श तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसमोर ठेवणार. तुम्हाला १० हजार वर्ष जरी आरक्षण दिलं तरी काही फायदा नाही हे लक्षात ठेवा. जो पर्यंत तुम्ही तुमच्यात मुलभूत बदल घडवून आणत नाही.

विशेष सूचना-वरील सर्व उत्तरे हि कोणत्याही प्रकारे ब्राह्मणाची शेखी मिरवायला केली नाही आहेत हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.इतर कोणत्याही जातीला दुखावण्याचा अथवा कमी लेखण्याचा आमचा कोणताही इरादा नाही.भैय्या पाटील ह्यांनी केवळ ब्राह्मणास उद्देशून वरील प्रश्न  विचारले असल्यामुळे केवळ ब्राह्मणाची बाजू घेतली गेली आहे.ह्याची नोंद घ्यावी.

Tuesday 23 August 2011

तो आला,बसला कोपऱ्यात,गेला खड्यात

राम राम,
(काल म्हणाल्या प्रमाणे मी कालचे "आंदोलन" सविस्तर देत आहे).

तुम्हा सर्वाना हा "खड्डेकर" माहित असेलच,
त्याची विकृत पुस्तके पण तुमच्या नजरेत आली असतील ती तुम्ही वाचली पण असतील(आम्ही वाचली आहेत).
आम्ही आधीची पुस्तके त्याचे "बालीशपणा" म्हणून गप्प बसलो होतो,
पण मागच्या वर्षी त्याने कहर केला.

ह्या वेड्याने "मराठा-ब्राह्मण" समाजामध्ये वितुष्ट यावे म्हणून एक विकृत पुस्तक लिहिले
"शिवरायांची बदनामीची केंद्रे"(ह्याचे कारण असावे कि त्यांचा मागे पूर्ण मराठा समाज जात नाही आहे).
ह्या पुस्तकामध्ये,
ह्याने अतिशय अश्लील व असभ्य भाषेत ब्राह्मण महिला व मुलींचा उल्लेख केला केला आहे.
त्या मध्ये त्याचे असे म्हणणे हि होते कि मराठा समाज मधला पुरुष हा बाहेरख्याली आहे.
ह्या गोष्टी मुळे त्याने दोन्ही समाजात फुट पडून हिंदू धर्म कमकुवत करण्याचा जो हीन प्रकार केला त्याचा आम्ही निषेध करण्याचे ठरवले होते.
त्या बाबत त्याचा वर पुण्यात गुन्हाही नोंद झाला आहे.आम्ही हि कोल्हापुरात त्याच्या वर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोतच.

त्या दरम्यान आम्हाला तो कोल्हापूर मध्ये येणार असल्याची माहिती कळाली
(तो येणार हे अगदी गुप्त ठेवण्यात आले होते,त्याचा कुठे हि उल्लेख केला गेला नव्हता).
त्याने कोल्हापूर मध्ये येऊन परत गरळ ओकू नये म्हणून,
आम्ही त्यासाठी १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी वर जिल्हा पोलीसप्रमुख ह्यांना निवेदन दिले होते कि त्याला "जिल्हा" बंदी व्हावी किंवा त्याने इथे येऊन आपले गटारसारखे तोंड उघडू नये.आम्हाला तसे आश्वासन मिळाले होते.

आम्ही ह्या आश्वासनावर अवलंबून न राहता ठरवले कि आपण ह्याची "गटारगंगा" परत गटारात सोडायची.
त्यासाठी "हिंदू युवा प्रतिष्ठान" ह्यांनी पुढाकार घेतला.
याला "हिंदवी स्वराज्य सेना" आणि "परशुराम बहुभाषिक ब्राह्मण संघटन" ह्यांनी त्यांना साथ दिली.
आम्ही काल १८ जुलै २०११ रोजी सकाळी ११ सर्व जण "शिवाजी चौकात" एकत्र आलो.
आधी श्री अशोक देसाई(अध्यक्ष,हिंदू युवा प्रतिष्ठान),श्री अजित ठाणेकर(परशुराम बहुभाषिक ब्राह्मण संघटन) ह्यांनी आपल्या आंदोलनाबद्दल थोडक्यात माहिती दिली.
आम्ही तिथे "खेडेकर" विरुद्ध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
"हिंदू समाजात फुट पडणाऱ्या खेडेकर चा धिक्कार असो",
"ब्राह्मण स्त्री बद्दल अश्लील मजकूर लिहिणाऱ्या खेडेकर चा निषेध असो",
"ह्या खेडेकर चे करायचे काय,खाली डोके वर पाय",
"खेडेकर चालता हो"(कारण तो कोल्हापुरात आला होता)

मग आम्ही त्याचे पुस्तक गटारात सोडून दिले
(आम्ही शिवाजी राजेंचे छायाचित्र काढून पुस्तक टाकले होते).
हे चालू असताना मराठा महासंघ चे कोल्हापूर अध्यक्ष श्री.वसंतराव मुळीक हे हि "मराठा आरक्षण परिषदेच्या निम्मिताने आले.आम्ही त्यांना ह्या खेडेकर बद्दल माहिती दिली.
त्यांनी आम्हाला ग्वाही दिली कि "जो कोणी स्त्री बद्दल घाणेरडे लिखाण करेल त्या विरुद्ध मराठा महासंघ कायम तुमच्या बरोबर असेल".
ह्यावरून एक गोष्ट सिद्ध झाली कि "मराठा समाज" ह्या धर्मद्रोही लोकांबरोबर जाणार नाही.ते हिंदू आहेत व अश्या विकृतीला ते कायम विरोधाच करतील.
ह्यासाठी "हिंदवी स्वराज्य सेना" त्यांचे आभार मानते.

हि तर सुरवात आहे,
अजून भरपूर काम करायचे आहे.अश्या सामाजिक घाणी ला आताच त्यांना त्यांची "जागा" दाखवून द्यावी लागेल.
सर्वांनी आम्हाला पाठींबा द्यावा हीच इच्छा आहे.

तो आला,बसला कोपऱ्यात,गेला खड्यात
   एक गोष्ट सांगायचीच राहिली हा खड्डेकर आला कोल्हापुरात पण त्याला कुणी "एक" हि अवाक्षर हि काढू दिले नाही.
  त्या बद्दल समस्त "मराठा" समाज चेही "आभार".

हा आपला विजय आहे......हिंदू धर्माचा विजय....

जिथे धर्म आहे तिथे जय आहे,हेच वेद सांगतात.....


     आज काल संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सारख्या संघटना आज काल लोकांमध्ये असा प्रचार करतात कि शिवाजी महाराज हे हिंदू नवते.ते ब्राह्मण तसेच वेद,ज्योतिष याचे विरोधी होते.आणि त्याला अनुसरून हे लोक धर्म ग्रंथ जाळायाच्या गोष्टी करतात,ब्राह्मणांना घरात घुसून मारण्या पर्यंत यांची मजल जाते आहे.

     आता जर शिवाजी महाराज हिंदू द्वेषी,ब्राह्मण द्वेषी होते तर मग त्यांचेच वंशज असलेल्या कोल्हापूरकर छत्रपती नि तसे वागलेले दिवसत नाही.
     ज्या शाहू महाराजांचा नाव केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी हे ब्रिगेड आणि त्यांचे छुपे समर्थक आणि पाठराखे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते करत असतात.
             
         त्याच शाहू महाराजांनी कोल्हापुरात वेद मंत्र शिकवायला पाठशाला काढली होती 
    
    हे तर आपण सर्वस ठाऊकच असेल.शाहू महाराजांनी तसे वारंवार बोलून देखील दाखवले आहे कि
          "मी वेद,पुराणे यांचा कट्टर समर्थक आहे".
  याच वेद पाठ शाळे तर्फे शाही महाराजांच्या प्रोत्साहनाने पंचांग काढले जात होते जे आज तागायत चालू आहे.त्याचे हे मुख पृष्ट आहे.हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारानो आणि ब्रिगेड समर्थकांनो जरा नीट पहा हा फोटो आणि वाचा.बिग्रेडींनो तुमच्या कडून संस्कृत वाचण्याची अपेक्षा नाहीच...तरीपण त्या खेडेकरला किंवा कोकात्याला विचारा येत का ते.आणि यातील श्लोकाचा अर्थ माहिती करून घ्या.

   छत्रपतींचे वंशज जर हिंदू धर्म आणि त्याचे विचार यांचा प्रचार करत असतील तर तुम्ही कोण आहात छत्रपतींच्या नावाने नवीन दिंडोरा वाजवणारे?उगीच नको तो अपप्रचार करू नका...हिंदू धर्माला नाव ठेऊ नका.

            अरे आज वर शेकडो आले आणि गेले हिंदू आहे तिथेच आहेत.तुम्ही नष्ट व्हाल एक दिवस.

आम्ही हिंदू आहोत,असू आणि राहू!!!!!!!!!!!

राम राम,

सबका मालिक एक है,
सगळे देव एकच आहेत.
असा आपण लहानपणी ऐकत आलो आहे.

मग एक हिंदू धर्माचा माणूस दुसरा धर्म कसा स्वीकारू शकतो????
माफ करा त्या पेक्षा तो का स्वीकारतो?असे विचारायला पाहिजे.

दुसरा धर्म स्वीकारला म्हणजे तो देव(बरेच जण देवच मानत नाही,त्यांचा बद्दल नाही बोलत) ह्यांना आशीर्वाद वेगळे देतो का????
(देव सर्वांनाच आशीर्वाद देतो,जो सत्य कर्म करतो)
म्हणजे देव ह्यांना सागतो का,माझा धर्म स्वीकारलास कि तुझे भले होईल.

काय फायदा असतो ह्यात,आर्थिक/सामाजिक असतो????
जर सामाजिक असता तर आता जे नवीन धर्म स्वीकारलेले सगळे लोक देश चालवत असते.
त्यांची मुले सर्व क्षेत्रात पुढे असते ना,त्यांना आरक्षण ची कुबडी लागली नसती.

म्हणजे देव(?) त्यांना काही वेगळे देत नाही,सामाजिक असेल थोड्या प्रमाणात.
मग राहिला आर्थिक फायदा,तो मिळत असेल(?) असे मला वाटते.

बरेच समाज सुधारकांनी "हिंदू धर्मात" वाईट प्रथा/परंपरा आहेत म्हणून त्याला नावे ठेवली,त्यांनी धर्मांतर करायची सुरवात केली,
त्यांनी जो धर्म स्वीकारला त्याला पण शिव्या दिल्या आहेत,म्हणजे नाव तसेच ठेवले पण प्रथा स्वतःच्या,
हेच ते हिंदू धर्मात का नाही केले.
मी म्हणतो सगळे धर्म एकदम "perfect " आहे का ?
जर असता तर जागोजागी ह्यांना आपली जाहिरात करायला लागली नसते,आपसूकच धर्मांतर झाले असते आणि लोकांची भरभराट झाली असती.

हिंदू धर्माला नावे ठेऊनच हे काम केले जाते.का?

आता नवीन धर्म आपण ऐकला असेल,शिवधर्म(इथे शिव म्हणजे कोण,हे पण "बी ग्रेड" ने सांगावे)
हा म्हणे त्या सज्जन(?) माणसाने(खड्डेकर) स्थापला आहे,म्हणजे तो कसा असेल ह्याची कल्पना असेलच.
ह्यात काय संस्कार असतील,का ह्यांचा धर्म स्वीकारावा?अशी कोणतीच गोष्ट ह्यांचात नाही.

म्हणून सागतो धर्माला नावे ना ठेवता,देश कसा पुढे जाईल ह्याचा विचार करा.
कारण धर्म वाईट नसतो,
तो कोण कसा समजून घेतो ह्याला जास्त महत्व असते.

म्हणून किती हि नावे ठेवा,शिव्या द्या,वाईट बोला,धर्मांतर करा,
आम्ही हिंदू आहोत,असू आणि राहू!!!!!!!!!!!

Monday 22 August 2011

धार्मिक व लक्षित हिंसाचार प्रतिबंधक विधेयक २०११

राम राम,

हिंदू लोकांना कमकुवत करण्यासाठी आणू पाहत असलेला,
कायद्याला आपण विरोध करणार आहोत......

कसा करायचा?????

आपण आपल्या गावातील लोकांना एकत्र आणा त्यांना ह्याबद्दल सांगा.....
तुम्ही एक निषेध करायचा ठराव करून त्यावर सर्वांच्या सह्या घ्या.....
त्याची एक प्रत आपल्या राज्याच्या समाज कल्याण अथवा
न्याय विभागाच्या मंत्र्याकडे पाठवा आणि एक प्रत सेक्रेटरी,
national advisiory concil ,मोतीलाल नेहरू प्लेस,अकबर रोड,नवी दिल्ली-११००११
अथवा मा. राष्ट्रपती,राष्ट्रपती भवन,नवी दिल्ली येथे पाठवा.
ई-मेलने आपला विरोध-wgcvb @nac .nic .in येथे नोंदवावा.....


ठरावात नमूद करावयाची कारणे आम्ही देत आहोत.त्यात योग्य वाटेल तो फेरफार करावा.
एकट्या-दुकट्या व्यक्तीने पत्राद्वारे विरोध नोंदवला तरी चालेल.

१) प्रस्तुत विधेयकाचा मसुदा केवळ इंग्रजी व हिंदी भाषेत आणि तो सुद्धा फक्त नेटवरच उपलब्ध आहे.
भारतात विविध प्रमुख भाषा आहेत.त्यामध्ये तो उपलब्ध नाही.तसेच बहुतांशी भारतीय नेट बद्दलचे ज्ञान कमी आहे.
२) या विधायकाबाबत सामान्य जनतेचे मत १० जून २०११ पर्यंत नोंदवावे असे म्हंटले आहे.
थोड्याफार सूचनानुसार मसुदा समितीने ४९ कलमामध्ये बदल केले व
ते २२ जूनला जनतेसाठी नेटवरच उपलब्ध करण्यात आले.विविध प्रसारमाध्यमामधून याचा प्रसार केला गेला नाही.
३) सदर विधेयकातील कलमे हि बहुसंख्यावर अन्याय करणारी आहेत.त्यामुळे हिंदूंच्या आर्थिक,लेखन,आचार,भाषण,विचार अशा सर्व घटनात्मक स्वातंत्र्यावर गदा येणार आहे.
४) अनुसूचित जाती-जमातींनी हिंदू समाजापासून फुटून वेगळे पडावे अशी तरतूद या विधायाकात आहे.
५) धार्मिकदृष्ट्या भिन्न असणाऱ्या समाजानी परस्परांशी गुण्यागोविंदाने सलोख्याने व राष्ट्रहिताचा
विचार करून कसे वागावे याची मार्गदर्शक तत्वे या विधेयकात नाहीत.
६) अल्पसंख्याकांना झुकते माप देऊन हिंदुंवर अन्याय करण्यासाठी आवश्यक
असणारे पोषक वातावरण या विधेयकामुळे देशात निर्माण होईल.
७) देशाला आतंक वादाने घेरले असताना समाजात दुफळी निर्माण करणाऱ्या या
 विधेयकामुळे असंतोष निर्माण होईल व देशद्रोही शक्तींना आणि अतिरेक्यांना याचा फायदा उठवता येईल.
परिणामी देशातील शांतता,सुव्यवस्था धोक्यात येऊन सार्वभौतत्वाला प्रचंड धक्का बसेल.
८) परतंत्र भारतात इंग्रजांनी मुस्कटदाबी करणारा 'रौलट कायदा" आणला होता.तसाच हा मसुदा आहे.
अन्यायकारक आणि देशाचे सामाजिक व राष्ट्रीय स्वास्थ्य बिघावाडणारा असा हा विधेयकाचा मसुदा आहे.
९) आपला देश सेक्युलर आहे.विविधतेतील एकता हे येथील वैशिष्ट्या आहे.या विधेयकामुळे देशाची प्रतिमा काळवंडेल व
देशप्रतिष्ठाला हादरा बसून समजा-समाजात वितुष्ट निर्माण होईल.
१०) जातीय दंगल घडली तर संबंधिताना शिक्षा करण्यासाठी आवश्यक ते कायदे अस्तित्वात असताना
 नव्या जाचक कायद्याची आवश्यकता नाही.
११) या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले तर हिंदूमधील कित्येकजण नाईलाजाने व असहाय्यतेने धर्म परिवर्तन करतील.
१२) सदर विधेयक हे पक्षपाती,अन्याय व हिंदू समाजाच्या मुसक्या बांधणारे आणि त्यांना जगणे असह्य करणारे आहे.
१३) सर्वात महत्वाचे म्हणजे घटनाबाह्य परिषदेने व संसदीय सदस्य नसलेल्या मंडळीनी तयार केलेला हा मसुदा म्हणजे
घटनेला धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे.घटना अमान्य करून विधेयक पारित झाले तर
देशाच्या संसदीय लोकशाहीत चुकीचा पायंडा पडेल व लोकशाही राज्याचा पायाच खचून जाईल.पर्यायाने डॉ.आंबेडकर पराश्रमाचे अवमान होईल.

याशिवाय अन्य मुद्दे कोणाला सुचले तर त्यांचाही अंतर्भाव करून लोकशक्तीला कस्पटासमान समजणाऱ्या सत्ताधीशांना
 एकजुटीच्या शक्तीचे दर्शन घडवावे.ज्याला जसे जमेल तसे कार्य करावे.
साथी हाथ बढाना.....
एवढे लक्षात ठेवून धर्म,मत,जाती व प्रांतभेद विसरून सर्वांनी एकतेचा मार्ग धरावा..
एवढे तरी कराल ना ?

                                                                                                                                    -डॉ.सच्चिदानंद शेवडे

ह्या बद्दल सर्वांनी मत नोंदवावे.......
(हे सर्वांना बंधनकारक आहे,ज्याला आपल्या देशा आणि धर्माबद्दल प्रेम आहे)
कारण आपण काही तरी कृती करू शकू......उगाच "बोलाची कडी आणि बोलाचा भात नको".........

ह्या कायद्याचे नाव आहे,
धार्मिक व लक्षित हिंसाचार प्रतिबंधक विधेयक २०११

हा कायदा फक्त हिंदू लोकांवरच लागू केला जाणार आहे,
म्हणजे ह्याचा अर्थ असा कि दंगलींना "फक्त हिंदू बहुसंख्य" हेच जबाबदार असतात.....
आपण आपला "बचाव" जरी केला तरी आपण "आरोपी" बनून शकतो...

Wednesday 17 August 2011

ह्यांना शिक्षा करायची वेळ आली आहे...

राम राम,

    तुम्हाला काही वाटत नाही हे बघून ???

    बघा की एकदा परत........
आपल्या इतिहासातील किल्ले/गड/वाडे  ह्यांचा वर शत्रूने केले नसेल असे आक्रमण होत आहे....
आणि आपण मुग गिळून गप्प आहोत.....

    आपले स्वराज्य कणखर व्हावे,
ते शत्रूच्या ताब्यात जाऊ नये,ह्यासाठी मराठ्यांनी(जात नाही) कित्येक किल्ले/गड/वाडे बांधले...

  
...
पण आज त्यांची काय अवस्था आहे ???
त्यांची पडझड झाली आहे,
सगळीकडे फक्त दारूच्या/मटणाचा पूर वाहत असतो,घाण पसरलेली असते...
 

असे किल्ले/गड/वाडे इथे जाऊन सर्वांना जाब विचारायची वेळ आली आहे....
ह्यांना शिक्षा करायची वेळ आली आहे....
याला कारणीभूत आहे आजचा राष्ट्र अभिमान शून्य तरुण आणि धर्माभिमान शून्य सगळी पिढी,
नाहीतर हे लिहायची वेळ आलीच नसती.


Tuesday 16 August 2011

ध्येय समोर आहे,आता थांबणे शक्य नाही...........

हिंदवी स्वराज्य सेना !

   फेसबुकवर हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही ध्येयवेड्या मावळ्यांनी हिंदू धर्मद्रोह्यांना लढा देण्यासाठी उभारलेला विचारमंच !!
रोज online भेटणारे हे मावळे,जेव्हा एकमेकांना प्रत्यक्ष भेटू लागल्यावर त्यांना अजून उत्साह येऊ लागला !!!
त्यातून ग्रुप साठी काहीतरी भरघोस उपक्रम राबवावेत अशी संकल्पना सर्वांच्या डोक्यात आली होती....

    त्यातून प्रचीतगड मोहीम अगदी उत्साहात पार पडली .....
पहिली मोहीम प्रायोगिक तत्वावर पार पडली ज्यात काही मोजके व्यवस्थापक गेलेलं होते ...ती यशस्वी झाली.....

मग काय मावळ्यांना भलताच उत्साह आला ... आणि मनोधैर्यही वाढले ....
सर्वांनी विचारला सुरवात झाली.

पुढची मोहीम कधी आणि कुठे????
    त्यातून या ग्रुपची दुसरी मोहीम काढायची असा बेत आम्ही ठरवला ....
प्रचीतगड ची मोहीम फार अवघड होती,त्यामुळे त्यातल्या त्यात सोपा ट्रेक म्हणून लोहगड ची निवड करण्यात आली ....
ग्रुपवर महिनाभर आधी आम्ही या मोहिमेचा प्रसार पण चालू केला .....

आणि जवळ जवळ पावणे दोनशे जणांनी येऊ असे सांगितले ....
(कृपया पुढील वेळेस जर तुम्ही येऊ शकत असाल तरच "yes " दाबा....)
आम्ही तो आकडा १०% एवढा ग्राह्य धरून १५-२० जण येतील असा अंदाज बांधला ....
आदला दिवस राखी पौर्णिमेचा होता आणि त्यातही दोन सुट्ट्या एकत्र आल्याने किती जण येतील हा प्रश्न तसा बिकट होता ....
पण भवानी मातेच्या कृपेने,
मुंबई,कल्याण, पुणे सोलापूर,कोल्हापूर, सांगली, अशा वेगवेगळ्या व लांबच्या प्रांतातून मोठ्या उत्साहाने हि धर्माभिमानी पिढी आमच्या हाकेला ओ देत आली .....

    दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी आमची फलटण मळवली रेल्वेस्थानकावर सज्ज होती ....
online भेणारे अनेक जण आज प्रत्यक्ष भेटणार या विचाराने आम्ही खूप उत्साही होतो ....
थंडगार वारे, हिरवागार निसर्ग, स्टेशन च्या जवळून दिसणारे हे दृश्य पाहून आपल्याला पृथ्वीवरचा स्वर्ग आज दिसणार हे मनाने आधीच ओळखले होते ....
मावळ्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर  अल्पाहार घेतला,
    एकत्र जमून तिथेच राष्ट्रप्रेम जागृत करणारी प्रेरणा गीत म्हणालो (शिव प्रतिष्टान चे,ओंकार नांदेडकर ह्यांचा मदतीने)
त्यानंतर आम्ही, 
"श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!!" ,
"श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो!!",
"जय जय रघुवीर समर्थ"
श्री 'गुरु दादोजी कोंडदेवांचा विजय असो !', 'जय भवानी , जय शिवाजी !' सारख्या घोषणा देऊन तो परिसर दणाणून सोडला.

    आजूबाजूची मंडळी हे काहीतरी वेगळे आहे (पण छान आहे !) अशा आविर्भावात पाहत होते .....

    झाले मावळे सज्ज झाले !!!
    तो दिवस सुट्टीचा असल्याने उगाच टाईमपास करायला आलेले अनेक जण पाहून आम्ही आयत्या वेळी लोहगडच्या ऐवजी विसापुरचा किल्ला पाहूया असे ठरवले आणि त्याला सर्व मावळ्यांनी एकमताने होकार दिला ......
३०० वर्षांपूर्वी शिवरायांनी ज्या गडांवर स्वामित्व गाजवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यातल्या एका जिवंत साक्षीदाराला आम्ही भेट द्यायला निघालो होतो !!!
गगनभेदी घोषणा देत मावळे निघाले....'हिंदवी स्वराज्य सेनेचा विजय असो !!!'

    वाट तशी फारशी अवघड नव्हती ... आमचे अनुभवी व्यवस्थापक मंडळामधले श्री.हर्ष परचुरे आम्हाला वाट दाखवत होते .....
पण काय झाले कुणाच ठाऊक त्यांनी वाट दाखवता दाखवता कुठेतरी काहीतरी चुकले आणि धबधब्यातून वर वाट काढता काढता रस्ता चुकला आणि सर्वाची चांगलीच वाट लागली.......
आल्या वाटेने आम्ही अर्धा रस्ता परत मागे गेलो !!!!
तसे सर्व जण थकले होते .....उत्साहाचे रुपांतर प्रतिक्रियांमध्ये होत होते  .....
 कुणाला वाटत होते आपण परत जाऊ या,कुणाला वाटत होते ती हा ट्रेक पूर्ण करूयाच,अर्धा सोडून नको जायला...

    समोर सह्याद्रीची काळीकुट्ट भरदार छाती हिरवळीने झाकली गेली होती ......
आता या कातळावरून सरळ चालत जायला आपण स्पायडर मानव नक्कीच नाही हे प्रत्येकाला चांगलेच लक्षात आले होते ......
मोजके दोन तीन मावळे घेऊन हर्ष मास्तर रस्ता शोधत होते.....
दोन तीनदा चांगले घसघशीत अपयश पण आले ....
पण कदाचित त्या विसापूरच्या मारुतीरायालाच दया आली कि काय कुणाच ठाऊक !!!
मावळ्यांना रस्ता सापडला !!!!!
ह्यावेळी एकच विचार मनात आला...
ध्येय समोर आहे,आता थांबणे शक्य नाही............

     थकव्याचे रुपांतर पुन्हा एका नव्या उत्साहात झाले .....
भर भर रस्ता पकडून सगळे चालू लागले ...
हळू हळू गडाचा मूळ रस्ता दिसला सर्वांचा उत्साह दांडगा दुणावला !!!
आणि एका झऱ्याजवळ आम्ही अलगद पोहोचलो !!!!तिथे गडाच्या पायऱ्या दिसत होत्या.
निसर्गाचा तो आविष्कार पाहून खरच आपण त्या जग नियंत्यासमोर अजून पिल्लूच आहोत हे सहज जाणवले !!!
त्यातही मज्जा म्हणजे त्या धबधब्यातूनच चालत जायची सोय होती !!!
गडावर जायला जो रस्ता होता त्याचे रुपांतर धबधब्यात झाले होते .....
मात्र असा अप्रतिम अनुभव घ्यायला सर्व जन निश्चितच सहज तयार झाले .....

     एक एक पायरी हळू हळू चढायला सुरवात केली.....
धबधब्याचं ते अनोखं रूप आम्हाला पाहून आम्ही चकित झालो होतो ....
गडाचा बुरुज दृष्टीक्षेपात आला
अचानक समोर दिसली वीर रूपातील सहाफुटी शेंदुरचर्चीत मारुती दिसला ....
आमच्यातली वीरश्री जागृत झाली .....
सर्वांनी मनोभावे 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी !' अशी आरती म्हटली.
का कुणाच ठाऊक पण प्रवेशद्वारात असलेला तो मारुती पाहून दैवी शक्ती किती अपरिमित असू शकते हे जाणवले .....
शिवरायांचे आध्यात्मिक गुरु समर्थ रामदासस्वामी यांनी मारुतीरायाला शकी स्थान म्हणून का निवडले आहे हे लक्षात आले ....
कातळात कोरलेला हा मारुती अनेक लढायांमध्ये जशाचा तसा राहिला होता ... हे एक आश्चर्य आहे !!!!
असो !
आम्ही आरती म्हणून दोन तीन पायऱ्या सोडून वर कोसळनाऱ्या छोटेखानी धबधब्यात चांगले मनसोक्त भिजलो ......
आता पुढे साक्षात विसापुरचा किल्ला होता
सह्याद्रीच्या मस्तकावर हा अजून एक मनाचा तुरा खोवणारा अभेद्य वीर!!!
आम्ही गडावर गेलो तर दाट धुके होते आधीच भिजून चिंब झाल्याने थंडी वाजत होती ...
थोडा वेळ गड फिरून पहिला ....

    एका ठिकाणी थांबून एकमेकांचा परिचय करून घेतला ....
आपापले विचार मांडले ....
 आपण ह्या सेनेमध्ये का व कसे सामील झालो,पुढे काय काय करायची इच्छा आहे,हे सर्वांनी मनापासून सांगितले.
थंडी एवढी वाजू लागली कि काही जण अक्षरश: गारठून गेले ....
 सर्वाना आता खूप भूक लागली होती.म्हणून आम्ही परत फिरायचा निर्णय घेऊन
मारुती रायाच्या शेजारी असणार्या मानवनिर्मित गुहेत गेलो ...

सोबत आणलेली शिदोरी सोडून आम्ही अगदी भरपेट जेवलो ...
आपल्या सेनामध्ये भेटलेल्या "नेने काकूंनी" वेळात वेळ काढून शिवाजीनगर च्या स्थानकावर आमच्यासाठी मोहिमेसाठी शुभेच्छा "पेढ्याच्या" स्वरुपात दिल्या,
 त्या पेढ्यांवर मस्त पैकी ताव मारला....(त्या साठी नेने काकुंचे खूप खूप आभार)

    मघाशी जो गड चढायला खूप वेळ लागला होता तो आम्ही अगदी तासाभरात उतरून खाली आलो ....
मोहीम फत्ते झाली ....
सगळ्यांच्या चेहेऱ्यावर जो समाधानाचा भाव उमटला त्यची तुलना कशाशीच करता येत नव्हती ....


    झाले !!
एवढ्या दिवसांपासून आम्हाला ज्या मोहिमेची उत्सुकता होती तो असा मस्तपैकी पार पडला .....

एक नाद प्रत्येकाच्या अंतर्मनात उमटला .....
'जय भवानी जय शिवाजी !!!'
हिंदवी स्वराज्य सेनेचा विजय असो...

(ह्या मोहीम मध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पुढील वेळेस आम्ही नक्कीच सुधारणा करू,त्यासाठी आपली मते आम्हाला कळवावीत.)

Friday 12 August 2011

देश कायमचा लंगडा झाला.....

राम राम,

आपण १५ ऑगस्ट ला आनंद व्यक्त करावा,
का वाईट वाटून घ्यावे??

१४ ऑगस्ट ला आपला देश तोंडण्यात आला,
आणि तो तुटलेला देश स्वतंत्र झाला...
त्यात कसला आनंद....

आम्हाला अपंग देश देऊन कायम चे "लंगडे" केले......

स्वातंत्र होताना,
स्वातंत्र असूनही किती लोकांचे जीव गेले ह्या देशात ते हि ह्या "लंगडेपणा" मुळे..

म्हणून म्हणतो,हा  "उस्तव"...नाही
                                                                                                                        
                                                                                                      
                                                                     हा तर "काळा दिवस"....................

Thursday 11 August 2011

कर नाही त्याला डर कसले...

राम राम,

मित्रांनो/मैत्रींनो,
आपण ही "सेना" चालू करून खूप दिवस झाले,
आपण योग्य शब्दात,योग्य ठिकाणी,योग्य प्रकारे आपण "हिंदू धर्म च्या विरोधातील" संघटनांना उत्तरे दिली आहेत.
कुठे ही कुणाची बदनामी होईल असे काही केले गेले नाही.(ज्यांना नाम/मान आहे त्यांचा बद्दलच)

तरी आता ह्या "संघटना",
आता आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत,धमक्या दिल्या जात आहेत.
आमच्याशी "योग्य" पद्धतीने वाद करू शकत नाहीत,
म्हणून असे करून ते स्वतःचेच "हसू" करून घेत आहेत.

आम्हाला हे आधी माहीतच होते की "असे" आमच्या बरोबर कधी तरी होईलच........
पण इतक्या लवकर असे काही घडेल असा वाटले नव्हते,
ह्यातून हे मात्र सिद्ध झाले,की आपण योग्य मार्गाच निवडला आहे.

आम्ही काही चुकलो नाही तर आम्ही कुणाला घाबरू कश्याला.....

Tuesday 9 August 2011

वाचा आणि विचार करा - ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?

"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?"

         सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडाओरडा केला जातोय.जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले असते का? 
        स्वतः:ची वाक्ये चुकीच्या पद्धतीने राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे.
ह्याचा निषेध करावा तितका कमीच.

       'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे कृष्णाजी भास्करला मारताना) आणि 'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे. कुठल्याही एका जातीची मक्तेदारी समाजावर नसून हे श्रींचे राज्य अशी धारणा राजांची होती. हे वाक्य राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून समजून येईल की चुकीचे वाक्य चुकीच्या ठिकाणी वापरून लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...

शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. 
या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?"

*********************************************************************************************************
​*************** ****
मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ. दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या. त्यांस तुम्ही काही पावविले नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील! तुम्हास समजले असेल की याला ऐवज कोठेतरी देवविला पाहिजे. तो न पावविता ऐवज खजाना रसद पाठीविलीया माजरा होईल म्हणत असाल. तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे. या कामास आरमार बेगीने पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील. आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेब (शिवाजी राजे) रीझतील की काय? ही गोष्ट घडायची तरी होय, न काळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो? या उपरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे तो देवितील. तो खजाना रसद पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे. या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.
रवाना छ २ जिल्काद.
*********************************************************************************************************​*******************
तर हे १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर' बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज पसरविला जात आहे... 
हे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार आहोत का??

मनुस्मृती आणि भारतीय कायदे/घटना ह्यात फरक काय??

 "मनुस्मृती",

  आपण कायम ऐकत आलोय कि "मनुस्मृती" वाईट आहे(मनु एक "क्षत्रिय" होता हे लक्षात ठेवा),
त्यात खूप चुकीचे कायदे केलेले आहेत,त्यात स्त्रियांवर खूप अटी घातल्या.....
(बाकीच्या बर्याच असतील,मला माहित नाही आणि मला त्या जाणून घ्यायचा नाहीत,
कारण आता ते कायदे पाळले जात नाहीत,मला वाटते त्यात आपण बदल करून घ्यावेत जे आताच्या काळात चालतील असेच पाळावेत)
  पण म्हणतो असतील ही,पण आपण एक विचार केला का???
केव्हा तयार झाले हे कायदे???हजारो वर्षापूर्वी ना???
त्यावेळी ते त्या काळानुसार केले असतील कि??
(माझे मत आहे,कारण त्यावेळी असे का केले गेले असेल हे कुणालाच माहित नाही).
मग त्याला का वाईट ठरवले जाते??
फक्त हिंदुद्वेशातून हे केले जात असावे,नाही त्या मुळेच.... केले जाते.

"भारतीय कायदे/घटना"

 आपण ह्या गोष्टी बद्दल काय म्हणाल???,
हे कायदे करून आता ६० वर्षं झाली आहेत(स्वतंत्र तरी मिळाले होते ना कायदे करायला),
त्याने देश सुखी झाला का??
त्यात योग्य वेळी योग्य बदल केले गेलेच ना???
म्हणजे ज्यांनी घटना लिहिली,ज्यांनी कायदे केले ते सगळे मूर्खच झाले नाहीत,

  मला इतकेच म्हणायचे आहे,
कुठले ही कायदे हे कायम राहूच शकत नाही,ते ते कायदे हे वेळे नुसार बदल केले जावेत,
कारण वेळ जसे बदलते तसेच लोक ही बदलतात मग जुने कायदे काय उपयोगाचे...

म्हणून आपण जुने कायदे/घटना/मनुस्मृती का वाईट मानावे.
आपण त्यांचा कायम आदरच करावा.

शंबूक आणि हिंदू-द्रोह्यांचे षड्यंत्र...

                               शंबूकाची कथा एका वाक्यात सांगायची तर अशी सांगता येईल                                                           "शंबूक नामक एक शूद्र (क्षुद्र नव्हे!) वर्णाची व्यक्ती तपस्या करीत असल्याने प्रभू श्रीरामांनी तिला मारले."
              या एकाच गोष्टीवरून हल्ली एवढा काही गहजब केला जातो कि विचारता सोय नाही.
या एकाच कथेवरून रामाला जातीयवादी ठरविण्याचे अत्यंत नियोजन-बद्ध षड्यंत्र काही हिंदुद्वेष्टी मंडळी राबवीत आहेत. 
              "फेसबुक विद्वान(?)" मंडळी स्वत:ला सुधारक किंवा सध्याच्या भाषेत प्रबोधक समजतात. पण यांची प्रबोधनाची व्याख्या केवळ "हिंदू धर्मावर आधारहीन टीका" एवढीच आहे. स्वत:च्या धर्मात अथवा पंथात काय चालले आहे ते यांच्या गावीही नसते. म्हणतात न, "आपले ठेवायचे झाकून...",पण त्यांच्या या निरर्थक टीकेमुळे कुणा हिंदूचा चुकूनही बुद्धिभेद होऊ नये म्हणून काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे वाटते.
              १. शंबूकाची कथा हि रामायणाच्या उत्तर-कांड मध्ये येते. आणि गम्मत अशी कि उत्तर-कांड हे बहुतांशी विद्वानांकडून (यात अहिंदू विद्वानही येतात) प्रक्षिप्त मानले जात असल्यामुळे, या कथेच्या खारेपानाबाद्दलाच शंका निर्माण होते. तेव्हा कुणाही विचारी (हा शब्द महत्वाचा आहे बरं का!) माणसाच्या मनात प्रश्न असा येईल कि "हि कथा ज्या कांडात आहे, त्याचेच सत्या-सत्यत्व जिथे मुळात संशयास्पद आहे, तिथे हि कथा तरी खरी असेल कशावरून?"
              २. शंकेला थोडीही जागा राहायला नको म्हणून क्षणभर हि कथा खरी आहे असे मानू. इथे एका प्रसंगाची आठवण करून देणे उचित होईल कि रामाच्या तत्कालीन प्रजेपैकी काही (सर्व नव्हे!) व्यक्तींच्या मनात सीतेबद्दल प्रवाद उमटला होता. आणि राम हा मनमोहन सिंग नसल्याने त्याने राजधर्माचे व "राजा लोकरंजनात" या सूत्राचे पालन करीत सीतेचा त्याग केला. एका राजाने आपले कर्तव्य पाळले. एवढा त्यावेळी राजावर ल्जानातेचा अन्क्ष होता. आता मला सांगा, कि जर शंबूक वध अधर्म या सदरात मोडत असेल तर मग तर तत्कालीन जागृत प्रजेने बंडच करायला हवे होते.  
                                             
                                              गेला बाजार संप, मोर्चे तरी? तेही जाऊ द्या,
                                  हो पण निदान रामाला एखादा "घेराओ" तरी? तेही नाही! 
                         म्हणजे त्या कालच्या लोकांना या घटनेचा काही प्रोब्लेमच नव्हता!
                  मग आजच्या काळातली हि हिंदू-द्वेष्टि मंडळी का उगाच उड्या मारतायत?
                                                       किती हा त्यांचा वेडेपणा!
                                           बहुतांश लोकांचा प्रोब्लेम काय होतो माहितीय का?  
                      ते पौराणिक घटनांना आजच्या काळातले नियम लावायला पाहतात.
                                                             हे कितपत योग्य?
              साधा विचार करा. सहस्रो वर्षांपूर्वीचा तो काळ कुठे आणि आजचा काळ कुठे! राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सगळेच संदर्भ बदललेयत. तत्कालीन एखादी साधी घटना हि आजच्या काळात पाप असू शकेल आणि एखादी पापमय गोष्ट हि आजच्या काळात पुण्यही असू शकेल,
                                                    हि साधी गोष्ट लक्षात येऊ नये यांच्या?
              हे जाणून-बुजून काहीतरी षड्यंत्र राबवतायात? तत्कालीन वर्णाश्रम धर्माविरुद्ध तपस्या तो शंबूक करत होता म्हणून राजाने राजधर्म म्हणून त्याला मारले. इतकी हि साधी गोष्ट आहे.
                                                   ती तत्कालीन राजधर्मात पूर्णपणे बसते.
               मग आजच्या काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन हिंदू धर्माची अभ्यास-हीन चिकित्सा करणार्यांना उगाचच पोटशूळ का उठावा? हाच शंबूक जर का आपल्या गुण आणि कर्मांनी योग्य वर्ण प्राप्त करून तप करू लागला असता तर कुणाचीच हरकत नव्हती. या बाबतीत रामायणातीलच "मातंग ऋषी" यांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे.
                    "शंबूक" गुण आणि कर्म यात पुरेसा बदल न करताच तप करू लागला होता हेच खरे!
 
 
श्री.विक्रम एडके ह्यांचा लेख

वीरश्री सहज जागृत होईल!!!"

जय जिजाऊ !!!! जय शिवराय !!!

परवा एका ओळखीच्या प्राध्यापकांना खूप दिवसांनी भेटलो.... साहेब जरा वेगळ्या विचारात दिसत होते.....
त्यामुळे काय तोफगोळे कानावर पडतील या विचाराने मी हैराण झालो ....

...ते अचानक म्हणाले "हल्ली 'जय जिजाऊ जय शिवराय' असे म्हणायची फ्याशन आली आहे...तुझे काय मत आहे यावर ??? 'जय भवानी जय शिवाजी' जास्त दमदार आहे असे नाही वाटत तुला ????"

अर्थातच मी क्षणभर गोंधळून गेलो !! काय बुद्धी झाली नि हि पिडा अंगावर ओढून घेतली असे वाटायला लागले .....थोडा वेळ विचार करून मी शब्दांची जुळवाजुळव केली
"सर मला तरी दोन्ही घोषणा आवडतात .... तसे नाद शास्त्रानुसार 'जय भवानी! जय शिवाजी!!' जास्त वीरश्री जागृत करते ....!!"

सरांचा चेहरा अजूनच जास्त विचारी दिसू लागला ....
आता माझी शिरकाण होणार हे पक्के होते .....
पण सर मधेच उठून कपाटात काहीतरी शोधू लागले ....
त्यांनी लिहिलेला एक जुना लेख मला दाखवला ....

' आई भवानी म्हणजे साक्षात शिवरायांची शक्ती !!!
असे वीर पुरुष क्वचितच पहावयास मिळतात कि त्यांना साक्षात देवता मदत करतात!!!
शिवाजी महाराज इतके महान होते कि त्यांना समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, साक्षात तुळजाभवानी यांच्या रुपात देवतांनी मदत केली होती !!!
आई तुळजा भवानीची तर त्यांच्यावर इतकी कृपादृष्टी होती कि त्यांची माता म्हणून त्यांना देवीच लाभली होती !!!
आणि ती देवी म्हणजे आई जिजाऊ !!!
जगात फार क्वचित एखादी आई आपल्या पुत्राबद्दल इतकी बिनधास्त असेल कि तो कशातही अपयशी होणार नाही !!!!
ज्यावेळी यवनी आक्रमक हिंदू स्त्रियांची अब्रू भर रस्त्यात लुटत होते.......
हिंदूंना तेजोहीन करत होते......
अशा एक दोन नाही तर तब्बल ५ मुसलमानी पातशाह्यांसमोर अखिल हिंदुस्थानातील सर्व राजे हतबल झाले होते.....
त्या वेळी या बाटनार्या स्त्री धर्माला वाचवण्यासाठी आणि या यवनी नराधमांना नरकात पाठवण्यासाठी एक तेजस्वी हिंदू राजा पश्चिम भारतात जन्माला आला..........
जो जन्माला येतानाच दैवी बळ घेऊन जन्माला आला तोच हा जिजाऊ चा पराक्रमी पुत्र
शिवाजी!!!!!

ज्यांच्या नुसत्या नावाने अखिल हिंदूस्थानाच्या रक्तात जणू वीज सळसळते त्या शिवरायांना आज राजकारणात गोवून त्यांना पण जातीत अडकवून ठेवायचे जे कारस्थान हे आधुनिक शकुनी करत आहेत ते अतिशय निंदास्पद आहे ....
त्याचा एक भाग म्हणजे 'जय जिजाऊ! जय शिवराय!' हि घोषणा !!!

जय भवानी ! जय शिवाजी !!
हि घोषणा म्हणजे ब्राह्मणी आणि

जय जिजाऊ ! जय शिवराय !!
हि घोषणा मर्दानी !!!

जिजाऊ या भवानी माता आहेत हे लक्षात आले कि मग दोन्ही घोषणात काय फरक????
पण मग या जातीयवादी राजकारण्यांना खाद्य कोठून मिळणार????

मनात दोन मिनिटे म्हणून पहा !!!
'जय भवानी ! जय शिवाजी !!'

वीरश्री सहज जागृत होईल!!!"

लेख वाचताच मी चाट पडलो .....
आणि मनातल्या मनात म्हटले 'जय भवानी!! जय शिवाजी !!!!'

 श्री.राहुल काळे
(हिंदवी स्वराज्य सेना व्यवस्थापक मंडळ ) 

Monday 8 August 2011

सावधान !

      ब्रिगेडकडून सध्या गुन्हे दाखल करण्याची स्पर्धा लागली आहे. गुन्हा दाखल करा आणि मिळवा सिटी प्राईड ची तिकिटे मोफत,ग्राहक बाजार मधून २० किलो गहू फुकट,शिवमतींसाठी स्वयंचलित पुरणयंत्र आणि शिवश्रींसाठी पिकदाणी मोफत अश्या काही ऑफर्स ठेवल्या आहेत की काय याचा मला संशय येतोय.  त्यांचा आजपर्यंतचा अजेंडा पाहता आणि गुन्ह्यात "गोवण्यात" आलेल्या मुलांकडे पाहता नक्की काय झाले असेल याचा अंदाज बांधणे हे सुज्ञास अवघड नाही.  मुळात पुरावे काय आहेत ते नीट दाखवलेले नाहीयेत. तसेच सरकारी वकिलांनी "तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी" आरोपीला अजून कोठडी मिळावी अशी याचना केली. 
 
      माझ्या मते जर "cyber forensic investigation and tracing the roots with foot prints" मधून खऱ्या तांत्रिक बाबी लगेच उघड होतील ना . त्यासाठी कस्टडी वाढवून का मागितली ? की दबाव टाकायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून केलंय हे?
          हिंदवी स्वराज्य सेनेचा एक व्यवस्थापक या नात्याने मी सर्व सभासदांना एक सांगू इच्छितो की आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच लढा द्यायचा आहे, नियमबाह्य वागतात ते गनीम ,सेनेचे मावळे नाहीत. आपल्या संघटनेला एक शिस्त आहे.त्याचे पालन व्हायलाच हवे. उदया कोणीही आपल्याकडे बोट दाखवता कामा नये.  
                         हा ग्रुप म्हणजे हिंदवी स्वराज्याचे फेसबुकवरील एक मंदिर आहे. 
त्याचे पावित्र्य जपणे हे तुम्हा आम्हा सर्वांचेच कर्तव्य आहे .आणि कोणी वावगे वागलात तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही हेही लक्षात असूद्यात. 
           प्रसंग बाका आहे. सरकार त्यांचे ,कायदे त्यांचे ,त्यामुळे त्यांना सत्याची चाड नाहीये. हे ध्यानी ठेवून त्यासरशी धोरणे ठरविणे हेच इष्ट ठरेल.तुम्हाला काही शंका असल्यास इतर व्यवस्थापक मंडळीना देखील शंका विचारा,त्यांच्याकडून निरसन केले जाईलच.

           आपली फेसबुक अकाउंट hack होऊ शकतात त्यासाठी काही काळजी घ्या .मी networking security चा student आहे त्यामुळे काय काळजी घ्यावी ह्याची माहिती मी खाली देत आहे ती वाचणे.

          १. लॉगिन झालात की ब्राउजर मध्ये अड्रेस बार असतो त्यात https://www.facebook.com ऐवजी http://www.facebook.com असे असेल तर ते account settings मधून बदला. काहीवेळा ह्या पोरीचे फोटो बघा,इथे प्रोफाईल विझिट कोणी केली त्याचे तपशील या लिंक वर मिळतील,इथे पैसे मिळतील ,इथे मुलगी मिळेल ,इथे आपली मराठी अस्मिता मिळेल,इत्यादी लिंक ह्या  अधाश्यासारख्या न बघणेच योग्य ठरेल कारण ह्यात https हा प्रोटोकोल (प्रतिबंधित)deny  केला जातो.त्यामुळे तुम्ही गंडविले जाण्याच्या शक्यता जास्त असतात.


            २.अनोळखी लोकांकडून मेसेजेस लिंक्स आलेल्या ओपन करू नये. ओळखीच्या लोकांकडून आल्या तरी घाई करू नका,एखादी लिंक ओपन नाही केली तर जग मुळीच बुडणार नाही याची खात्री मी स्वतः देतो.

            ३.पासवर्ड खूप क्लिष्ट ठेवा पण एवढा पण नको की तुम्ही तो विसराल.एक उदाहरण:TFa+\$n;7. ह्या पासवर्डना strong and cryptic passwords संबोधले जाते जे hackers ना  मिळवणे अवघड असते.

            ४.कॅफे मध्ये असाल तर निघून जाताना लोंग ऑफ करणे आणि पासवर्ड बदलणे .

             ५. प्रायमरी मेल म्हणजे तुमचा लॉगिन मेल आणि तसेच सेकंडरी मेल देऊन ठेवा जो तुमच्या अडचणीत मदतीला येतो.सर्वाना इमेल आयडी दाखवायची खुमखुमी बाळगू नये.

             ६.इकडे तिकडे क्लिक करताना कुठे करताय त्याचे भान जरूर ठेवा.इमेल आणि फेसबुक लॉगिन करताना url id कटाक्षाने चेक करावा. तसेच तुमचा ANTIVIRUS अपडेट ठेवा. keyloggers through hackers तुमचा पासवर्ड मिळवू शकतात. keyloggers म्हणजे तुम्ही जे कीबोर्ड वर की प्रेस कराल ते सगळे hackers ना समजू शकते अश्यावेळी कॉम्पुटर मधला on screen key board वापरून माउस ने क्लिक करून लॉगिन करा म्हणजे तो धोका टळेल. 

       http://www.f-secure.com/en/web​/home_global/protection/free-o​ nline-tools/free-online-tools 
       ह्या लिंक वरून तुमची सिस्टीम सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा. हिच लिंक वापरा असा आग्रह नाही.

            ७.ब्रिगेडी hackers हे म्हणजे काय लै भारी hackers नाहीत त्यामुळे त्यांचे attacks हे known common attacks by hackers या सदरात मोडणारे असतात.थोडक्यात सार्वजनिक. त्यामुळे इन जनरल त्यांना कसे थोपवू शकतो याच्या काही सूचना मी तुम्हाला दिल्यात. अडचण आल्यास त्वरित संपर्क साधणे ,समाधान करून मिळेल. धन्यवाद.



                                                    || श्री श्री श्री आई तुळजाभवानी प्रसन्न ||
                                          रोहित भिडे (हिंदवी स्वराज्य सेना व्यवस्थापक मंडळ )

Sunday 7 August 2011

विजय झाला.......माझा....माझ्या विचारांचा.....माझ्या धर्माचा....


राम राम,
अजून एक गोष्ट घडली,
ज्याने मला अभिमान वाटला हिंदू असण्याचा व खरा मराठा ह्या "बी ग्रेड" बरोबर नक्कीच नाही हे हि परत दिसून आले.

तरी हि गोष्ट सांगतो,
माझे स्वतःचे "automobile workshop" आहे,त्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी जावे लागते.
एका ठिकाणी(साळोखे पेंटर) मी गेलेलो असता,तिथे मला संभाजी ब्रिगेड चे छायाचित्र दिसले.
मला राग आला म्हणून मी त्यांना म्हणालो कि "हे चित्र इथे का लावले?",
मी म्हणालो हि,"बी ग्रेड हिंदुद्रोही आहे,तुम्ही देवांना मानता,समोर स्वामी समर्थ,सी बाबांचे चित्र लावता,शेजारी "शनिदेव" आहे,मग ह्यांना का इथे जागा दिली?

त्यावर ते म्हणाले,"आम्ही ह्यांचा बरोबर कधीच नाही,पण एका मित्राने दिले म्हणून लावले..."
मी ठीक आहे म्हणून बाहेर पडलो.....

कालच त्यांचा "workshop" वर पुन्हा गेलो तेव्हा चित्र तिथेच होते,
पण त्या "बी ग्रेड" चे नाव गायब झाले होते.
इतके बरे वाटले मला.....
हा अजून एक विजय झाला.......माझा....माझ्या विचारांचा.....माझ्या धर्माचा....

शुन्यातून विश्व

       नमस्कार मावळ्यानो,

       तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी 300 हा चित्रपट पहिला असेल.हा चित्रपट थर्मोपिलाईच्या लढाईवर
आधारित् आहे. चित्रपटात थर्मोपिलाई येथे धारातीर्थी पडलेले ३०० सैनिक प्रचंड बहादुरीने २ लाखाहूनही मोठ्या सैन्याला तीन दिवसापर्यंत थोपवून धरतात, शेवटी एका ग्रीक नागरिकाच्या बेईमानी मुळे सर्व सैन्य शत्रूच्या कचाट्यात सापडते व माघार घेणे शक्य असतानाही स्पार्टाचे सैनिक मरण पत्करतात. ही सत्यघटना आहे त्यात राजा लिओनीदास आपल्या तुटपुंज्या पण कणखर सैन्याला मनोधैर्य देतो आणि लढतो.तो राजा तर
मारला जातो आणि ते ३०० बहाद्दूर योद्धे देखील मारले जातात पण ते बलिदान व्यर्थ नाही जात. त्याच ३०० चे
पुढे ३०००० पेक्षा जास्त योद्धे तयार होतात,स्पार्टाचे राज्य अजिंक्य राहते.ही कथा खूप प्रेरणा देते. संख्येपेक्षा कौशल्य,निष्ठा आणि इच्छा यांची युतीच जास्त प्रबळ असते हे समजून येते.
      हे लिहिण्याचे प्रयोजन असे की नुकतेच आपल्या हिंदवी स्वराज्य सेनेत ३००० मावळे दाखल झाले आणि दिवसेंदिवस संख्या वाढत जातेय हे उल्लेखनीय आहे. या सेनेचा पाया घालताना बऱ्याच अडचणी आल्या. हा ग्रुप का निर्माण झाला ह्याची माहिती थोडक्यात सांगतो. मी जेव्हा फेसबुक वर आलो तेव्हा मला संभाजी ब्रिगेड कश्याशी खातात हे देखील माहिती नव्हते. फेसबुकवर होणारा जातीयवाद एवढा पराकोटीला पोहोचलाय ह्याची मला तिळभर देखील कल्पना नसल्याने मी आपला "फार्मविले" वर पडीक असायचो. एकदा समर्थ रामदास स्वामींचा फोटो अपडेट मध्ये पहिला ,"जय जय रघुवीर समर्थ" अशी कमेंट लिहावी म्हणून तिथे गेलो तर त्याखाली देववणार पण नाहीत अश्या शिव्यांचा भडीमार सुरु होता. मी अवाक झालो कारण असे काही होत असेल याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर तो फोटो ज्या व्यक्तीने टाकला होता त्याच्या प्रोफाईलवर जाऊन पहिला तर मग समजले की समर्थ रामदास हे तर त्यांच्या द्वेषाच्या हिमनगाचे एक टोक होते ,त्या ब्रीगेडीच्या प्रोफाईलवर अख्खा हिमनग पडून होता. ह्यात संभाजी ब्रिगेड रोज थोडी थोडी भर टाकत होते. त्या हिमनगाचा पाया हा हिंदुद्वेष होता, त्याची शिखरे ही पेशवे,रामदास,टिळक इत्यादी होते. त्यातले सर्वोच्च शिखर हे परकीय बामण होते तर त्या हिमनगाला "जिजाऊ शिवरायांची भयंकर बदनामीची" झळाळी होती. खेडेकर आणि मंडळ त्या हिमनगावर थाप्प्याच्या थप्प्या चढवत आहेत त्या आजतागायत.
       त्यांचा द्वेष इतक्या पराकोटीला पोहोचला की  संत ज्ञानेश्वर या लोण्याहून मऊ हृदय असलेल्या संतश्रेष्ठाला देखील सोडले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्ली जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या आणि आयुष्यभर छत्रपतींच्या चरणी निष्ठा ठेवून असणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर जेव्हा खालच्या पातळीवर टीका होते
तेव्हा पेशवे आज मागे वळून बघतील तर त्यांच्या मनात एकच प्रश्न निनादेल की याचसाठी केला होता का एवढा अट्टाहास ?
ब्रिगेड फेसबुकच्या माध्यमातून एकामागून एक जसे आरोप करत होते तसेच त्याचे खंडण करणारे पण होते. प्रसाद करकरे ,प्रशांत मांदेपे,सतीश शिंदे,अमित जोशी ,जोशी अमित,अनिरुद्ध कुलकर्णी,प्रफुल्ल राजे,राकेश देसाई इत्यादी लोकांशी ओळख झाली.त्यानंतर एक मेसेज थ्रेड उघडण्यात आला ज्यात आम्ही सर्वजण समाविष्ट होतो. कुठे वाद सुरु असतील तर त्याची लिंक त्या मेसेजमधून टाकली जायची,मग सगळे मावळे हात धुवून त्या ब्रीगेडीला सळो की पळो करून सोडायचे. संभाजी ब्रिगेडच्या पेज वर ब्रिगेडवाले कमी आणि आम्हीच जास्त वेळ डेरा टाकून असायचो. त्यांचा एकही असा ग्रुप नव्हता ज्यात आम्ही नव्हतो,एकवेळ ते नसतील पण आम्ही असू याची पूर्ण खात्री ही त्यांना देखील होती. त्यानंतर असा विचार आला की हा मेसेज थ्रेड आपल्या आपल्यात झाला ,इतर लोकांना आपल्याकडे कसे वळवणार.
       तेव्हा पेज काढावे असा सर्वानुमते ठराव झाला.साजेसे नाव असावे म्हणून "हिंदवी स्वराज्य सेना" हे नाव ठरले. "हिंदवी स्वराज्य सेना" ; शिवरायांच्या छत्राखाली सर्व जनता एक होऊन स्वराज्याच्या विरोधकांशी लढतेय ही कल्पनाच किती सुखावून टाकते ना.तेच चित्र आम्हाला नव्याने रेखाटायचे आहे.ह्या सेनेला जात नाही की पात नाही,ना ब्राह्मण,ना मराठा,ना चांभार,ना कोळी,ना कुणबी ना बहुजन.फक्त एकच जात ती म्हणजे हिंदू.महाराजांची जात हिंदू महाराजांचा धर्म हिंदू ,तोच आपला हे मानून ह्या सेनेचे पाईक व्हावे.
       ह्या पेजचे निर्माण झाल्यावर एक प्रॉब्लेम हा आला की पेजच्या माध्यमातून नोटीफिकेशन्स जात नव्हती ,आणि आपला गाफील मराठी हिंदू समाज तसा बऱ्यापैकी झोपाच काढत असतो त्यामुळे तो स्वतः पेज वर येऊन अपडेट्स चेक करणार नाही याची मला खात्री आणि खंतही होती. त्यामुळे मग ग्रुप काढावा जेणेकरून नोटिफिकेशन आपोआप जातात हे पाहून मी पहाटे ३.३० पर्यंत "migration from HSS page to HSS group with all data" हे काम करत होतो. त्यानंतर सुरुवातीला आम्ही ३०० मावळे होते.त्याचे आज ३ सहस्त्र झालेत.आमचा रोख जा समाजातील वाईट प्रवृत्तींवर आहे ज्यात अग्रगण्य स्थान ब्रीगेड्लाच आहे.
         

संभाजी ब्रिगेडच्या लोकांशी वैयक्तिक आकस काहीच नाहीये,पण त्यांच्या विचारसरणीला आणि कार्यपद्धतीला पूर्णपणे ठाम विरोध आहे, ज्या पद्धतीने ते स्वतःच्या वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी
जातीजातींमध्ये भांडणे लावत आहेत त्यांना विरोध आहे , ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,जिजामाता साहेब यांना आपल्या फायद्यासाठी खेळणे करून टाकले आहे त्याला विरोध आहे,धाधांत खोटे बोलताना पदरचे घालून महाराजांच्या आणि इतर महापुरुषांच्या  नावावर खपवणे आणि ते दाखवून लोकांची दिशाभूल कारणे याला विरोध आहे,केवळ "मते" आणि "मदत" मिळावी म्हणून आंबेडकरी जनतेला हाताशी धरून त्यांचा "वापर" करून घेणे ह्याला विरोध आहे,त्यांच्या आक्षेपार्ह विधानांना आणि भडक रक्तरंजित लिखाणाला विरोध आहे,त्यांच्या प्रत्येक कृतीला विरोध आहे कारण त्या कृतीमागचा हेतू कधीच शुद्ध नसतो. ही सेना उभी करताना अनेक अडचणी आल्या ,विरोधही झाला,धमक्या शिवीगाळ देखील देऊन झाल्या पण आम्ही नाही बधलो. पुढे मंदार संत,विकास खरात,योगेश देशपांडे,राहुल काळे सारखे हुशार आणि धडाडीचे मावळे येऊन सेनेला मिळाले. आज मला गृपबद्दल अभिनंदनपर फोन,मेसेजेस येतात. ह्या सेनेच्या यशाचे रहस्य हेच आहे की याच्या उभारणीमागचा हेतू अतिशय शुद्ध आहे.
आणि असंख्य मावळ्यांचा आम्हाला पूर्ण पाठींबा लाभला ज्यांची नावे केवळ विस्तारभयास्तव देत नाहीये ह्याबद्दल क्षमस्व.लवकरच आम्ही ह्या सेनेतर्फे उपक्रम राबवणार आहोत ज्यातलाच एक भाग म्हणजे लोहगड ट्रेक . तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे ही इच्छा आहे. 
या देशात जातीपातींचे,द्वेषाचे राजकारण नसावे ,महापुरुषांवर केवळ जातीमुळे टिका न करणे 
आणि समृद्ध,निष्कपटी हिंदुस्थानाचे निर्माण करून एकमेकांच्या हातात घालून राष्ट्राला प्रगतीपथावर नेणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे फार अवघड आहे हे माहिती आहे पण जर सर्वांची साथ लाभली तर तो दिवस दूर नाही जेव्हा हे वचन खरे होईल आणि खात्रीने सांगतो की त्या आनंदासारखा दुसरा आनंद नसेल.हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आम्ही सर्व मावळे नतमस्तक आहोत आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ही सेना शेवटच्या श्वासापर्यंत झटेल,कोणी कितीही विरोध केला तर अंतिम ध्येय गाठ्णारच ही इच्छा मनी धरून योगदान द्यावे हिच सर्वाना  विनंती.
|| श्री श्री श्री आई तुळजाभवानी प्रसन्न ||
-रोहित भिडे (हिंदवी स्वराज्य सेना व्यवस्थापक)

Friday 5 August 2011

लोहगड मोहिम

नमस्कार !!!
आपल्या लोहगड मोहिमेचे नियोजन आता पूर्ण झाले आहे....
जे मावळे येणार आहेत त्यांच्यासाठी काही सूचना !!

१. ही मोहीम दिनांक १४ ऑगस्ट रोजी एक दिवस पूर्ण अशा स्वरुपाची आहे...

२.सर्व मावळ्यांनी या दिवशी सकाळी ८ वाजता शिवाजीनगर रेल्वे स्टेशन किंवा पुणे स्टेशन येथून लोकल रेल्वे पकडून माळवली येथे पोहोचायचे आहे ...
यासाठी जे येणार आहेत त्यांनी किमान २० मिनिटे आधी या स्थानकांवर पोहोचावे ..
(@ मुंबई वरून येणाऱ्या मावळ्यांनी मुंबई-लोणावळा लोकल ट्रेन पकडून लोणावळा येथे यावे आणि तिथून माळवली येथे यावे.येथे साडेनऊ पर्यंत पोचणे अपेक्षित आहे. )

४.आपण साधारण साडे नऊ वाजता माळवली येथे पोहोचतो तिथून गड चढायला सुरुवात केली तर दीड तासात साधारण अकरा वाजता आपण गडावर पोहोचू .

५.जाताना गडाच्या डाव्या बाजूला भाजी लेणी येथे जायचे आहे ...

६. गडावर विंचूकाटा नावाचा माची बुरुज आहे तिथे उतरून जाता येते .

७. गडावर लहान आकाराची पाण्याची तळी आहेत तिथे मनसोक्त भिजता येते .

८. गडावर अन्य बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत.

९.संध्याकाळी साधारण ४ वाजता तिथून परतीचा प्रवास सुरु होईल .म्हणजे आपण साडेपाच पर्यंत माळवली येथे पोहोचू ...

१०.तिथून परत पुण्यात येऊन मार्गस्थ होऊ.

११.खर्च प्रती व्यक्ती फारतर ५००/- रुपये येईल आपण कोठून येणार आहात त्यावर तो कमी जास्त होऊ शकतो.

१२. आणावयाचे साहित्य : पाण्याची बॉटल, पोट भरेल एवढा खाऊ ,२ लिंबू, आवश्यकता असेल तर ग्लुकॉन डी, भगवा झेंडा (उपलब्ध असेल तर उत्तम !), भिजण्याची हौस असेल तर जादाचे कपडे, बूट (आवश्यक), रेनकोट ,आणि जशी आवश्यकता असेल त्या प्रमाणे साहित्य कमी जास्त करू शकतो ..

खालील admin ना विभागानुसार संपर्क करावा :
मुंबई : श्री. प्रसाद करकरे , श्री.सुनील भूमकर
पुणे : श्री. रोहित भिडे, श्री. मंदार संत
कोल्हापूर,सांगली, सातारा, : श्री. जोशी अमित , श्री. राहुल काळे
मराठवाडा : श्री. सतीश शिंदे.
कोकण विभाग :श्री अमित जोशी.

धन्यवाद.!!!
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!!!!

सभासदांची ओळख......

राम राम,

सर्व सभासदांना नम्र विनंती..
आमच्या कार्यात आपली मदत लागणार आहे,तरी सर्वांनी हा "अर्ज" भरून सहकार्य करावे..

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

पुढचे पाऊल हिंदवी स्वराज्य सेनेचे

राम राम,

आपण स्वतःचा "ब्लोग" तयार केला आहे,
तरी आता सर्वांना आपल्या सेनेच्या कार्याची माहिती इथे "एकाच" ठिकाणी उपलब्ध होईल..