राम राम,
आपण १५ ऑगस्ट ला आनंद व्यक्त करावा,
का वाईट वाटून घ्यावे??
१४ ऑगस्ट ला आपला देश तोंडण्यात आला,
आणि तो तुटलेला देश स्वतंत्र झाला...
त्यात कसला आनंद....
आपण १५ ऑगस्ट ला आनंद व्यक्त करावा,
का वाईट वाटून घ्यावे??
१४ ऑगस्ट ला आपला देश तोंडण्यात आला,
आणि तो तुटलेला देश स्वतंत्र झाला...
त्यात कसला आनंद....
आम्हाला अपंग देश देऊन कायम चे "लंगडे" केले......
स्वातंत्र होताना,
स्वातंत्र असूनही किती लोकांचे जीव गेले ह्या देशात ते हि ह्या "लंगडेपणा" मुळे..
स्वातंत्र असूनही किती लोकांचे जीव गेले ह्या देशात ते हि ह्या "लंगडेपणा" मुळे..
म्हणून म्हणतो,हा "उस्तव"...नाही
हा तर "काळा दिवस"....................
No comments:
Post a Comment