कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Monday 26 September 2011

हिंदू धर्मियांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका...........

**** हिंदू द्वेष्ट्याना एकच सांगणे ****
        गेले काही दिवस आपण सर्व मिळून हिंदू द्वेष्ट्याना हिंदू धर्माची महती समजावण्याचा अथक प्रयत्न करत आहोत. पण मी एका ठिकाणी विक्रमजीनी म्हटल्याप्रमाणे"अंध व्यक्तीस दीप आणि नपुंसक पुरुषास स्त्री यांचा काही उपयोग नसतो. त्याचप्रमाणे आम्ही यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही ते त्यांचेच घोडे पुढे दामटत राहणार. कारण या लोकांचं पोट आणि यांच्या महामानवांच अस्तित्व हिंदू द्वेषावर अवलंबून आहे. हिंदू धर्म श्रेष्ठ आहे हे जर मान्य करायची वेळ यांच्यावर आली तर ह्यांच्या पोटावर पाय येईल आणि ह्यांच्या महामानवाना त्यांच्या ग्रंथासाहित गंगेत विसर्जित करावे लागेल, त्यामुळे जीव गेला तरी हे लोक हि गोष्ट मान्य करणार नाहीत." खर तर एका सर्वसामान्य हिंदू ने आपलं मत मांडताना ह्या लोकांची दखल घ्यावी एवढी देखील ह्यांची पात्रता नाही. तरीही त्यांचेसाठी माझा हा लेखनप्रपंच.


    सर्वप्रथम मी ह्यांचे आम्हा हिंदूंच्या ३३ कोटी देवांबद्दल जे आक्षेप आहेत त्याबद्दल बोलतो. मुळात त्यांना ३३ कोटी देव कोणते हे विक्रमजीनी आपल्या लेखात व्यवस्थित पटवून दिले आहे. पण म्हणतात कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार त्याप्रमाणे हे लोक विक्रमजीनी दिलेले उत्तर मान्य करतील अशी तिळमात्र आशा नाही. माझे एवढेच सांगणे आहे कि जरी ३३ कोटी देव आमच्या धर्मात असले तरी तुम्हाला त्याच्याशी काय देणे घेणे आहे? प्रत्येक माणूस आणि त्याचे विचार आणि गती वेगळी असते. त्यानुसार प्रत्येक माणसाला त्याच्या पातळीनुसार देवाची भक्ती करता यावी म्हणून आमच्या संस्कृतीने ३३ कोटी देवांची निर्मिती केली असेल तर आपणास त्याचे वावडे का असावे?? तुम्ही आमचा हिंदू धर्म सोडला ना?? मग का मागे वळून बघताय?? कि तुम्हाला परत हिंदू धर्मात यायचंय??


    देवांचा प्रश्न आला कि ह्यांची गाडी गाडी हळूहळू पुरोहित वर्गावर आणि विशेषता ब्राम्हण समाजावर घसरते. मी विचारतो कि "देव आमचे. देवळे आमची. ती उभारली जातात सामान्य हिंदूंच्या पैश्यातून. तिथे दान रूपातून जमा होणारा पैसा सर्वसामान्य हिंदूंचा. त्या देवळांची व्यवस्था बघणारा आमच्याच हिंदू धर्मातला ब्राम्हण समाज. मग तुम्हाला काय करायचे आहे?? सर्वसामान्य हिंदू काय मूर्ख आहे आणि तुम्हीच तेवढे अकलेचे पुढारी?? कि तुम्हाला आता आरक्षणातून मिळणारा पैसा पुरेनासा झालाय?? म्हणून हिंदू समाजाच्या पैश्यावर तुमची काळी नजर आहे?? ब्राम्हणांना नेहमी लक्ष्य करता. तुमचे धर्मोपदेशक आणि भन्ते काय करतात हे काय आम्हाला माहित नाही?? एकीकडे ब्राम्हण समाजाला नपुंसक म्हणता आणि दुसरीकडे बाजीरावांच्या रखेली बद्दल तोंड भरून बोलता... हा तुमचा दुटप्पीपणा नाहीतर काय ?? पूरानांतल्या गोष्टींचा शब्दशः अर्थ काढून त्याचा विपर्यास करता आणि स्वतःच्या धर्मातल्या त्रुटी लपवून ठेवता....शब्दशः अर्थच काढायचा झाला तर ज्या तुकाराम महाराजाची महती गाता तेच एके ठिकाणी म्हणाले आहेत 'येथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे काम नोहे' त्याच प्रमाणे आम्हाला आमच्या समाजाचे पौरोहित्य करायला जातीचेच ब्राम्हण हवेत. कोणी दारू ढोसून गटारात लोळणारा बहुजन नाही.


    नेहमी हिंदू धर्मातल्या श्रदधाना अंधश्रद्धा म्हणता आणि स्वतःच्या धर्मातल्या अंधश्रद्धा लपवून ठेवता. मुळ बौद्ध धर्मग्रंथात कितीतरी चमत्कारांच्या गोष्टी आहेत. जसे 'गौतम बुद्धाच्या आईला वयाच्या ४५व्या वर्षी पुरुषसंपर्काविना गर्भधारणा, जन्माच्या वेळी नाना चमत्कार, राजहंसाबद्दल जो न्यायनिवाडा झाला होता त्यावेळी ज्या साधुपुरुशाने न्याय दिला तो अदृश्य झाला, काही लोकांनी त्याला साप होऊन जाताना पहिले.' जर हिम्मत असेल तर आधी या अंधश्रद्धा दूर करा. मग आमच्या हिंदू धर्माबद्दल बोला. स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्ता हि रीत सोडून द्या. मागे एकदा ह्या विशयाबद्दल बहुजन आल इंडियाला छेडले असता, त्याने खालील प्रमाणे अकलेचे तारे तोडले. तो म्हणाला कि "बाबासाहेबांनी आचरणास योग्य असा काही भागच बौद्ध धर्मातून घेतला आहे." मग मला सांगा कि ज्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्मातल्या अंधश्रद्धा सुधारण्याचा प्रयत्न केला नाही, केवळ स्वतःला हवा तेवढा भागच घेतला त्या बाबासाहेबांना आणि त्याच्या अनुयायांना हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार पोहोचतो काय?? स्वतःचे घर आधी साफ करा आणि मग दुसऱ्याच्या घरात डोकावून बघा. पण हे लोक असे करणार नाहीत कारण जागतिक पातळीवर यांना कोण विचारणार आहे?? यांची शाब्दिक गुंडगिरी फक्त भारतात आणि त्यातही महाराष्ट्रातच! हे लोक स्वतः संकुचित मनाचे आहेत आणि 'अवघे विश्वची माझे घर' असा मंत्र देणाऱ्या हिंदू धर्माला नाव ठेवत आहेत. हे म्हणजे डबक्यात पोहणाऱ्या बेडकाने अखंड समुद्र पाठीशी घालणाऱ्या देवमाश्याला उपदेश देन्यासारखे आहे.


    दुसरीकडे तो पुरुषोत्तम खेडेकर आणि भैय्या पाटील नावाचा कोणी तरी बोकड म्हणतो, हिंदू धर्म अस्तित्वातच नव्हता. तो १८व्या शतकात जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नव्हते. मग राजांनी हिंदू पद्धतीनुसार राज्याभिषेक का केला?? तोही दोनदा! जर राजे हिंदू नव्हते तर आई भवानीची कवड्यांची माळ राजांच्या गळ्यात का असायची?? का राजांच्या कपाळावर तीलक असायचा?? राजाचं चित्र काढणारा तर नक्कीच ब्राम्हण नव्हता....मग त्याने असं चित्र का काढलं?? का मालोजी राजांनी वेरुळच्या एका शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला?? संभाजी राजांना जर ते हिंदू नव्हते तर तर मग औरंगजेबाने का ठार मारला?? मराठ्यांची रणगर्जना 'हर हर महादेव' कोठून आली?? या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतीलच. मग विषय दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही म्हणाल कि, "हिंदू धर्म नाही तर वैदिक धर्म अस्तित्वात होता." मग मी विचारेन, वैदिक धर्माचे नामांतर हिंदू धर्म झाले म्हणून आमच्या धर्माचं तत्वज्ञान बदललं का?? तसे असेल तर पूर्वाश्रमीचे हिंदू दलित आज बौद्ध झाले म्हणून त्यांच्या अंगातले रक्त बदलले का?? परत तुम्ही म्हणाल कि हिंदू हे नाव परकीय आहे. ते मुसलमानांनी दिले मग तसे असेल तर हिंदू धर्म हे नाव १८व्या शतकाच्या पूर्वी कित्येक शतकांपासून अस्तीताव्त असले पाहिजे. कारण मुसलमान काही १८व्या शतकात भारतात नाही आले. स्वतःचे लेख आणि पुस्तके संशोधन म्हणून खपवता पण संशोधन हे सिद्धांतावर अवलंबून असतात आणि सिद्धांतांना अपवाद हा असतोच. पण तुमचे संशोधन अपवाद सोडले तर सिद्धांताच्या पातळीवर सिद्धच होत नाही.


         एकीकडे परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणून आज कोणी क्षत्रियच उरले नाहीत, सगळे क्षुद्र आहेत असे म्हणता पण तुमच्या या तथाकथित सिद्धांतातल्या "२१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली" या वाक्यातूनच तुमच्या सिद्धांतातली हवा निघून जाते कारण जर परशुरामाने १ल्या वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली मग दुसऱ्या वेळेस पृथ्वी निक्षत्रिय कशी करू शकेल?? ह्याचाच अर्थ परशुरामांनी पृथ्वीवर जे योद्धे होते त्यांना संपवलं. पण त्यांची पुढची पिढी आणि नव्याने जे कर्माने क्षत्रिय बनले होते त्यांची नवीन फळी तयार झाली. आणि हा क्रम परत परत चालूच राहिला २१ वेळेपर्यंत. म्हणून शिवाजी राजे हे क्षुद्र नसून क्षत्रिय आहेत. आणि ते त्या दिव्य आणि तेजस्वी परंपरेचे एक वारस आहेत जी आज संपूर्ण जगाला वंदनीय आहे.


        तेव्हा आम्हाला आम्ही कोण आहोत हे कोणी शिकवायची गरज नाही. आमच्या धर्मातील तत्वाज्ञानासार जन्माला आल्यावर आम्ही जेव्हा प्रथम रडलो तो आवाज "क्याह " असा होता तोच आमचा प्रथम प्रश्न "को अहं?" म्हणजे जन्मताच आम्हाला आम्ही कोण आहोत हा प्रश्न पडला होता. आणि आमच्या धर्माने आम्हाला "सो अहम" (सोहम! - चराचरात वास करणारा परमात्मा तो मीच) ! हा मंत्र देऊन आम्ही कोण हे आम्हाला जाणवून दिले आहे. तेव्हा हिंदू धर्मासारखा स्वतःच एवढा तेजस्वी गुरु असताना आम्हाला अन्य कोणाच्या चष्म्यातून आम्ही कोण हे बघायची गरज नाही.


     "आम्ही हिंदू त्या दिव्या परंपरेचे पाईक आहोत ज्या परंपरेने कुठलीही भौतिक साधन न वापरता मानवी शरीरातील सूक्ष्म शक्तींचा शोध लावला! आम्ही त्या परंपरेचे वारस आहोत जिथे प्रभू श्रीरामानी माता सीतेस पळवून नेणाऱ्या रावणाचा वध केला आणि नंतर त्याच रावणाकडून बंधू श्रेष्ठ लक्ष्मणास राजनीतीचे धडे घ्यायला लावले! आम्ही त्या दिव्य परंपरेचे पुत्र आहोत जिथे श्रीकृष्णाने राष्ट्र हितासमोर स्वतःचा मामा पहिला नाही, आणि "संभवामि युगे युगे" हा मंत्र देऊन आम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि आम्हास निर्भय बनवले. आम्ही त्या परंपरेचे अनुयायी आहोत जिथे आर्य चाणक्याने भ्रष्ट राजसत्ता उलथवून लावली आणि एका दासिपुत्रास संपूर्ण भारतवर्षाचा सम्राट बनवला. आम्ही त्या तेजस्वी परंपरेचे अंश आहोत ज्या परंपरेने एकदिलाने शिवरायांना साथ दिली. आम्ही त्या दिव्य परंपरेचे शिष्य आहोत जिथे स्वामी विवेकानंदानी "माझ्या बंधुनो आणि भगिनीनो" म्हणत हिंदू धर्म हा कसा विश्वव्यापी आहे हे साऱ्या जगाला पटवून दिले.


     तेव्हा तुम्ही आमचा कितीही बुद्धिभेद केला तरी आम्ही आमचा हिंदू धर्म सोडणार नाही कारण याच हिंदू धर्मासाठी शिवराय उभे आयुष्य झुंजले होते. याच हिंदू धर्मासाठी नरवीर तानाजी लढला होता. याच तेजस्वी परंपरेचा पाईक असलेले कित्येक मावले धारातीर्थी पडले. याच हिंदू धर्मासाठी संभाजी राजांनी मृत्यूलाही लाजवेल असा मृत्य स्वीकारला. याच हिंदू धर्मासाठी आमच्या पूर्वजांनी पानिपतच्या मातीवर लढतालढता देह ठेवला होता. त्यांनी स्वताच्या रक्ताचं शिंपण घालून जतन केलेला हा हिंदू धर्म सोडणं म्हणजे त्या आमच्या पूर्वजांशी बेईमानी करण्यासारखं आहे. त्यांचे जे रक्त आमच्या नसानसांत खेळत आहे त्या रक्ताशी बेईमानी करण्यासारखं आहे. आणि बेईमानी हिंदूंच्या रक्तात नाही.


      आता एकच शेवटचं सांगणं आहे बिग्रेड, बामसेफ, मूलनिवासी सारख्या कचरा संघटनांना. हिंदू धर्मियांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. हिंदू धर्माच्या त्रिदेवांपैकी भगवान विष्णूचा तिसरा अवतार आहे वराह म्हणजे डुक्कर, भगवान शिव शंकराचं वाहन आहे नंदी म्हणजेच बैल आणि गुरुदेव दत्तात्रेयांना प्रिय प्राण्याचा प्राण्यांपैकी एक होता श्वान म्हणजेच कुत्रा. म्हणून अजून तुमची गाय केली आहे. नाहीतर तुमच्यासारख्या मोकाट सुटलेल्या बैलाना, डुकरांना आणि कुत्र्यांना केव्हाच वठणीवर आणले असते. पण आता जास्त वेळ आम्ही सहन करणार नाही. तुमच्या प्रत्येक क्रियेला आम्ही प्रतिकिया नक्कीच देऊ.


कळावे


प्रसाद राउत(
सदस्य-हिंदवी स्वराज्य सेना)

8 comments:

  1. धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही
    हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचासमावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्मअसेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पणतो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथआदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.
    ब्राह्मणांची राक्षसी महत्वाकांक्षा
    समस्त भारतवर्षात स्वत:ला वैदिकम्हणवणारया ब्राह्मणांची संख्या दीड ते साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. कृण्वंतो विश्वम आर्यम अशी प्रतिज्ञा ब्राह्मणी वाङ्मयात आहे. प्राचीन काळी अष्टपूत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद ब्राह्मणी धर्मात दिला जात असे. स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता. संख्यावाढ करून संपूर्ण विश्वातआपला वंश वाढविण्याचा विचार यामागे आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही. याच न्यायाने वैदिक ब्राह्मणांनी रात्रंदिवस घाम गाळला असता तरी त्यांची लोकसंख्या विश्वाला व्यापू शकलीनसती. त्यामुळे कालांतराने वैदिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. लोकसंख्या वाढविण्याऐवजीब्राह्मणी विचार पसरवून विश्वाला आर्यमय करण्याची व्यूहरचना त्यांनी केली. आब्रह्म ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि जायताम् असे नवे मंत्र त्यातून निर्माण केले गेले. सर्व विश्वात ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यातून दिसून येते.
    वैदिक धर्म समूळ नष्ट झाला
    ब्राह्मणांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षाही पूर्ण होऊ शकली नाही. मुळात वैदिक ब्राह्मणी विचार रानटी असल्यामुळे इथला मूळ भारतीय समाज त्याकडे आकृष्ट होऊ शकला नाही. तसेच कालांतराने भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बौद्ध आणिभगवान महावीर यांनी आपापल्या पद्धतीने वैदिक धर्मावर हल्ले केले. भगवान श्रीकृष्णांचा वैदिक धर्मविरोध हा थोडासा सौम्य स्वरूपाचा होता. (या तिन्ही थोर पुरुषांविषयीचे माझेलेख जिज्ञासूंनी वैदिक धर्मविषयक माझ्या लेख मालेत जरूर वाचावेत.) भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी मात्र उघडपणे वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी पशुहत्येला पापाच्या कक्षेत नेऊन बसवले. पशुहत्या हा तर वैदिक धर्माचा मूळ पाया होता. त्यामुळे भारतभूमीतून वैदिक धर्म समूळ नष्ट झाला. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले वाङ्मय नष्ट होऊ दिले नाही. ते त्यांनी दडवून ठेवून टिकवले. लोकहितवादींनी वैदिकांना आपले वाङ्मय का दडवून ठेवावे लागले, याचे वर्णन अनेक ठिकाणी केले आहे. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. आज हिंदू लोक मानतात त्या रामकृष्णादी देवता वेदांत नाहीत.
    शंकराचार्याचे कुटिल कारस्थान
    कालांतराने कुमारिल भट्ट, आद्य शंकराचार्य आदी ब्राह्मणवादी वैदिकांचा उदय झाला. त्यांनी छळ कपटाचा अवलंब करून बौद्ध आणि जैनविचारांतून चोरी करून आपल्या धर्माची नवी मांडणी केली. प्राचीन काळापासूनचे महादेवाचे उपासक शैव आणि विष्णूचे उपासक वैष्णव, नाथपंथी, चैतन्यपंथी व इतर अनेक अहिंसावादी धर्मही शंकराचार्य प्रणित धर्माने गिळले. सनातन धर्म या संज्ञेखालीत्यांना एकत्रित केले गेले. पंढरपूरचे पांडुरंग हे खरे म्हणजे लोकदैवत. पण त्याला वैदिककरून शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये पांडुरंगाष्टक लिहिले. वारकरयांचे सर्व वाङ्मय प्राकृत मराठीत असताना एवढे एकच पांडुरंगाष्टक संस्कृतात आहे. आज हिंदू धर्माचे जे स्वरूप आहे, ते अशा प्रकारे वैदिकांनी केलेल्या चोरयांमारयांमधून आकाराला आले आहे. बौद्ध आणि जैनांनी ब्राह्मणांचे सर्व विशेषाधिकार काढून घेतले होते. शंकराचार्यांनी ब्राह्मणांना पुन्हा धर्माच्या सर्वोच्च स्थानी बसविले. त्यासाठी नवे ग्रंथ रचले गेले. भागवतादी पुराणांची रचना याच काळात केली गेली.
    अठरा पगड जाती फक्त ब्राह्मणांच्या सेवेसाठी
    पारंपरिक वैदिक धर्मातील वर्णाश्रम व्यवस्थेने शूद्र वगळता क्षत्रिय आणि वैश्यांना कर्तव्याच्या पाशांत बांधून काही अधिकार दिले होते. शंकराचार्यांनी तेही काढून घेतले. कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण आहेत, असा नवा सिद्धांत मांडला गेला.

    ReplyDelete
    Replies
    1. आज हिंदू धर्माच जे काही स्वरूप् आहे ते आम्हाला मान्य आहे...
      आणि त्यात वेळोवेळी सुधारना करता येतात आणि केल्या सुद्धा आहे

      वारकरी जेवढ्या भक्तिने वारीला जातो तेवढ़याच श्रद्धेने गणपति सुद्धा बसवतो

      खुप विचार आहेत तुमच्या डोक्यात तर ह्या प्रश्नाच् उत्तर दया ज़रा मला( मी ब्राम्हण नाही)

      1- ब्राम्हणाला आरक्षण नाही तरी सुद्धा कुठे बँकेत जोशी नावाचा शिपाई दिसतो का..??

      2- गणपति मंडळा मधे मूर्ति स्थापनेला ब्राम्हण येतो पण त्याने मूर्ति स्थापन केलि की स्टेज माघे जुगाराचे अड्डे कोण चालवत...???

      3- कुठे देशपांडे दादा किंवा कुलकर्णी भाई आशा नावाचे गुन्हेगार पाहिले आहेत का..??

      4- कुठे देशीदारु चे अड्डे चालवणारे ब्राम्हण पाहिले आहेत का..???

      5- एखादा स्मगलर ब्राम्हण माहीत आहे का..???

      5- मटक्या चे धंदे कुठे ब्राम्हण चालवताना दिसतो का..???

      अशी लिस्ट खुप मोठी आहे सद्ध्या फ़क्त 5 देतो आहे
      आणि ह्या 5 ठिकाणी नव बौद्ध आणि बहुजन समाज किती प्रमाणात असतो ते एकदा तपासा तुम्ही

      मग आता तुमचा धर्म तुम्हाला ह्या गोष्टी शिकवतो का
      मग तो हिन्दू धर्म असो किंवा बौद्ध धर्म असो


      Delete
    2. आज हिंदू धर्माच जे काही स्वरूप् आहे ते आम्हाला मान्य आहे...
      आणि त्यात वेळोवेळी सुधारना करता येतात आणि केल्या सुद्धा आहे

      वारकरी जेवढ्या भक्तिने वारीला जातो तेवढ़याच श्रद्धेने गणपति सुद्धा बसवतो

      खुप विचार आहेत तुमच्या डोक्यात तर ह्या प्रश्नाच् उत्तर दया ज़रा मला( मी ब्राम्हण नाही)

      1- ब्राम्हणाला आरक्षण नाही तरी सुद्धा कुठे बँकेत जोशी नावाचा शिपाई दिसतो का..??

      2- गणपति मंडळा मधे मूर्ति स्थापनेला ब्राम्हण येतो पण त्याने मूर्ति स्थापन केलि की स्टेज माघे जुगाराचे अड्डे कोण चालवत...???

      3- कुठे देशपांडे दादा किंवा कुलकर्णी भाई आशा नावाचे गुन्हेगार पाहिले आहेत का..??

      4- कुठे देशीदारु चे अड्डे चालवणारे ब्राम्हण पाहिले आहेत का..???

      5- एखादा स्मगलर ब्राम्हण माहीत आहे का..???

      5- मटक्या चे धंदे कुठे ब्राम्हण चालवताना दिसतो का..???

      अशी लिस्ट खुप मोठी आहे सद्ध्या फ़क्त 5 देतो आहे
      आणि ह्या 5 ठिकाणी नव बौद्ध आणि बहुजन समाज किती प्रमाणात असतो ते एकदा तपासा तुम्ही

      मग आता तुमचा धर्म तुम्हाला ह्या गोष्टी शिकवतो का
      मग तो हिन्दू धर्म असो किंवा बौद्ध धर्म असो


      Delete
    3. वेद, १८पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला
      रामायण, महाभारत या सारखी महाकाव्य
      आणि गीते सारखा धर्म ग्रन्थ

      हे सगळ लिखाण 4-5 हजार वर्षा पूर्वी करणारा एखादा दूसरा धर्म माहीत असेल तर सांगा


      विश्वाची निर्मिति कशी झाली हे आज सायन्स सांगत त्या क्रमाने विष्णुचे 8 अवतार जे हिन्दू धर्मात सांगितले गेले आहेत ते 1 ते 8 ह्या क्रमाने पहा

      आणि कोणत्या अवतारात कोणती शस्त्र आहेत, मग पुढच्या अवतारा प्रमाणे शस्त्र कशी बदलत गेली आणि वाहन हां विषय 7व्या आणि 8व्या अवतारात आला आहे त्यापूर्वी च्या अवतारात नाही

      हे सगळ एकदा मानवाच्या उत्क्रांति बरोबर तपासून पहा
      आणि हे सगळ आमचे पूर्वज 4-5 हजार वर्षा पूर्वी सांगत आले आहेत
      त्यावेळी भले आमच्या धर्माच नाव हिन्दू नसेल
      कालांतराने बाहेर चे लोक आम्हाला हिन्दू म्हणून लागले असतील त्याने काय फरक पडतो..???

      तुमच जे आताच नाव आहे त्याऐवजी तुम्हाला वेगळ्या नावाने बोलावल गेल तर तुम्ही बदलताल का तेच राहाताल...???

      मग आम्ही वैदिक असू नाही तर शैव असू नाही तर अजुन कोणी असू
      पण आज आम्ही हिन्दू म्हणून एक आहोत हे आमच्या साठी पुरेस आहे

      संपूर्ण परिपूर्ण असा कोणताही धर्म नाही
      गौतम बुद्धाना बोधि वृक्षा खाली साक्षात्कार झाला मग बौद्ध लोकांच्या समस्या सुटल्या का सगळ्या..??? जगाताल सगळ ज्ञान जर बुद्धाना मिळल
      तर त्या ज्ञाना मधे कंप्यूटर कसा नाही मग..??

      यशु ख्रीस्त जर देवाचा मुलगा आहे तर देवाने एखादा मोबाइल का नाही पाठवाला त्यांच्या सोबत..????

      अल्लाह अगर सब जानता है या सब बनाता है
      तर एखादा कलरtv किंवा LCD का नाही दिला पैग़ंबरां सोबत...???

      तेंव्हा आमच्या धर्मातल्या चुका शोधु नका
      कारण
      विमान आम्ही रामायणा मधे वाचाल आहे
      TV आम्ही संजय ने जेंव्हा धृतराष्ट्रला लढाई महालात बसून पाहुन सांगितली तेंव्हा अनुभवला आहे
      आकाशवाणी ही कंसाला ऐकू आली ह्या वर आमचा विश्वास आहे
      कुंती ला बिना शारारिक संबंधांची मूल झाली हे आम्हाला मान्य आहे आता लोकना टेस्टट्यूब बेबी होतात की
      गांधारी ने 100 मूल गर्भा बाहेर वाढवाली हे आम्ही न शंका घेता मान्य केल होत( आता गर्भा बाहेर मूल वाढवता येत आणि 2 महिन्याच्या गर्भ गर्भाशयात सोडाला जातो)

      आशा हजारो गोष्टी ज्या 100 वर्षा पूर्वी अश्कयप्राय वाटायाच्या त्या गोष्टीं वर हिन्दू धर्म श्रद्धा ठेवून आहे आणि त्या आता खऱ्या होतायत

      तेंव्हा हे प्रचंड ज्ञान सोडून तुम्ही वेगळी वाट धराली आहे तर तो तुमचा प्रश्न आहे

      आता किमान आम्हाला अक्क्ल शिकवु नका त्यापेक्षा

      गेल्या दोन अडीच वर्षा मधे तुम्ही जे नविन धर्म काढले त्यात असे काय तीर तुम्ही मारले ते आम्हाला सांगा

      कोण कोणत्या समस्या सुटल्या त्या तरी समाजु दे आम्हाला
      का वाद वाढले त्याचा तरी शोध घ्या

      तुम्ही बौद्ध धर्म काढला
      तर अफगानिस्तान मधे मुस्लिम धर्म आला आणि तुमच्या मूर्ति फोडल्या आणि तुम्हाला तिथून नाहीस केल

      ख्रिचन धर्म आला तर त्यानी यहूदी धर्म नाहिसा केला
      इस्लाम आला त्यानी पारसी धर्म नाहिसा केला

      अरे पण तुम्ही तरी कुठे शांत राहाताय...???
      एकमेकांच्या उरावर बसताय तुम्ही लोक

      Delete
  2. हिंदुओं के धर्म ग्रंथ गीता में श्रीकृष्ण ने कहा है, ‘जब-जब धर्म की हानि व अधर्म की वृद्धि होती है, तब-तब मैं अपने रूप को रचता हूं एवं साकार रूप से लोगों के सम्मुख प्रकट होता हूं। साधु पुरुषों का उद्धार करने व पाप-कर्म करने वालों का विनाश करने के लिए व धर्म की स्थापना हेतु मैं प्रकट होता हूं।’
    अवतारवाद के इस सिद्धांत का आश्रय लेकर कुछ लोग बुद्ध को विष्णु का नौवां अवतार बताते हैं। जब भारत में बौद्ध धर्म का बोलबाला था, उस समय पुराणों की रचना करने वाले बुद्ध की उपेक्षा नहीं कर सके। उस समय के धार्मिक और सामाजिक वातावरण ने पुराणों के निर्माताओं को, बुद्ध को विष्णु का नौवां अवतार मानने के लिए बाध्य कर दिया।
    स्वामी विवेकानंद, बुद्ध के प्रति अपार श्रद्धा रखते थे, इसलिए उन्होंने बुद्ध को अवतार ही नहीं, बल्कि ईश्वर तक कह डाला, जबकि अवतार और ईश्वर में जमीन-आसमान का अंतर होता है। स्वामी विवेकानंद का बुद्ध को ईश्वर कहना इतिहास एवं बौद्ध धर्म की मान्यताओं के विरुद्ध है।
    भारत के पुरातात्विक एवं ऐतिहासिक प्रमाण यह सिद्ध करते हैं कि बुद्ध पौराणिक अवतार नहीं,बल्कि ऐतिहासिक पुरुष थे। बुद्ध ने स्वयं को श्रीकृष्ण की तरह न तो ईश्वर ही कहा और न विष्णु का अवतार ही बताया। उन्होंने अपने को शुद्धोदन व महामाया के प्राकृतिक-पुत्र होने के अतिरिक्त कभी और कोई दावा नहीं किया।
    जिस प्रकार कृष्ण ने अर्जुन को अपना विराट स्वरूप दिखाया था, वैसा कोई करिश्मा बुद्ध ने कभी भीअपने शिष्यों को नहीं दिखाया था। उन्होंने कभी खुद को ईश्वर का पैगाम लाने वाला पैगंबर या खुदा का बेटा नहीं बताया। इतना ही नहीं, बुद्ध ने अपने भिक्खुओं को भी करिश्मे व जादू-टोने दिखाकर लोगों को भ्रमित करने से मना कियाथा। बुद्ध के उपदेश प्रज्ञा, शील, समाधि पर निर्भर करते हैं, जिनका आधार विशुद्ध वैज्ञानिक है।
    बुद्ध ने अपने ‘धम्म-शासन’ में प्रत्यक्ष एवं अप्रत्यक्ष रूप सेकभी ईश्वरीय होने का दावा नहीं किया था। उनका धर्म ईश्वरीय उपदेश नहीं, बल्कि मनुष्यों के हित व सुख के लिए मनुष्य द्वारा आविष्कृत धर्म था। यह अपौरुषेय नहीं है। जो धर्म अवतारवाद के सिद्धांत को मानते हैं, वे परा-प्रकृति (ब्रह्मा आदि) में विश्वास करते हैं। लेकिन बुद्ध अवतारवाद पर विश्वास नहीं करते थे। इसलिए उन्होंने परा-प्रकृति में विश्वास को अधर्म कहा था। उदाहरण के लिए जगत में जब कोई घटना घटती है, तो परा-प्रकृति पर विश्वास करने वाले उसे हरि-इच्छा कहते हैं, लेकिन बुद्ध के अनुसार इन घटनाओं के समुचित प्राकृतिक कारण होते हैं। ये सभी घटनाएं कारण-कार्य के नियम से घटती रहती हैं।
    आज विश्व के जितने भी प्रसिद्ध वैज्ञानिक व महान दार्शनिक हैं, वे बुद्ध को विष्णु का अवतार नहीं, बल्कि महामानव मानते हैं। प्रसिद्ध वैज्ञानिक आंइस्टीन, पंडित राहुल सांकृत्यायन, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन, कामरेड लेनिन, डॉ. अंबेडकर, पंडित जवाहर लाल नेहरू आदि जैसे लोग व दुनिया के सभी इतिहासकार बुद्ध को अन्य मनुष्यों की भांति मनुष्य ही मानते हैं। चूंकि वे मनुष्यों में सर्वश्रेष्ठ, पुरुषोत्तम एवंमहानतम प्रज्ञावान, शीलवान, मैत्रीवान एवं करुणा के सागर थे, इसलिए उन्हें महामानव कहा जाता है।
    श्रीलंका, म्यांमार, थाईलैंड, कंबोडिया, जापान, कोरिया, विएतनाम,मंगोलिया, चीन, ताइवान, तिब्बत व भूटान आदि बौद्ध देशों के लोग बुद्ध को ईश्वर एवं विष्णु का अवतार नहीं मानते। भारत के हिंदुओं को छोड़ कर शेष विश्व बुद्ध को महा मानव ही कहता है।

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर
      बौद्ध हे विष्णु चा अवतार नसतील ही कदाचित

      पण अफगाणिस्तानात बौद्ध धर्माची जी अवस्था झाली ती करायला ब्राम्हण नव्हते गेले तिथे
      इंडोनेशिया मधे जी बौद्ध धर्माची अवस्था झाली ती कराया ब्राम्हण नाही गेले तिथे

      तुम्ही लोक फक्त भारता पुरता विचार करता बाहेर ची धार्मिक आक्रमण तुम्हाला संपवत आहेत हे तुमच्या लक्षात पण येत नाही

      वैदिक, शैव, नागपंथी आशा 1000 पंथा मधून आज हिंदू म्हणून स्थिरावलो आहोत तेंव्हा जन्माला हिन्दू म्हणून आलो तर मरणार पण हिन्दू म्हणूनच
      जन्म घेऊन मग वेगळा बाप शोधायची आम्हाला गरज नाही

      जस बौद्ध धर्मातल चांगल तेवढाच आंबेडकरांनी घेतल तस ते हिन्दू धर्मा बाबतही करू शकले असते

      हिन्दू धर्मात राहून हिन्दू धर्म सुधारना केलि असती तर ते एका समाजा पुरते महामानव न ठरता संपूर्ण भारताचे महामानव झाले असते

      आणि कोणताही धर्म 100% खरा असता ना तर धर्म प्रचार करावाच लागला नसता सगळे लोक आपोआप त्या धर्मात गेले असते

      तेंव्हा ज्या धर्मात तुम्ही जन्माला येता ते जस तुमच्या हातात नाही तस जन्माला आल्या नंतर दुसऱ्या धर्मात जान हे सुद्धा तुमच्या हातात नाही

      कारण जन्मला आल्या नंतर तुम्हाला ज्या धर्मात जायच आहे तो धर्म जर एवढा सत्य आणि पॉवरफूल असता तर तुमचा जन्मच त्या धर्मात झाला असता

      Delete
  3. बाबासाहेबांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्विकारला नाही ही त्यांची चूक होती का ??
    काही दिवसांपुर्वी माझा बौद्ध मित्र पियुश खोब्रागडे याच्या ब्लॉग वरील "काय आपण बुद्धाचा महार करुन ठेवलाय ?" हा एक अतिषय सुंदर व अंतर्मुख करणारा लेख वाचनात आला, अपेक्षीत आणि दुर्लक्षीत अशा एका मुद्द्यामध्ये पियुष ने हात घातला होता याबद्दल मी त्याचे कौतूक करीन. जे "खरे बौद्ध" आहेत किंवा ज्यांना, भगवान बुद्धांच्या शिकवणूकीने चालणारे , आर्य अष्टांगमार्ग पाळणारे, भगवान बुद्धांनी सांगीतल्याप्रमाणे अध्यात्मिक व पारमार्थीक साधना करणारे पियुश सारखे ज्यांना "बौद्ध" म्हणावे असे बौद्ध खुप कमी भेटत आहेत. आणि बौद्ध धर्माचा आधार घेवून स्वत:चे नाकर्तुत्व झाकण्यासाठी हिंदु धर्मावर टिका करणारे बौद्ध हे आपल्याला आज जागोजागी आढळतात, आणि याचमुळे समाजात बौद्ध धर्माचा आणि भगवान बुद्धांची प्रतिमा अतिशय मलीन होत आहे या गोष्टीचा सर्व "बौद्ध" बांधवांनी विचार केला पाहीजे, बाबासाहेब आंबेडकरांनी कटाक्षाने नविन एखादा धर्म स्थापन न करता व ईस्लाम किंवा ख्रिस्ती सारखे परके धर्म न स्विकारता बौद्ध धर्म स्विकारला, हे काही लोक विसरत चालले आहेत व त्याच बाबासाहेबांच्या नावाने आणी त्याच बौद्ध धर्माचा आधार घेवून हे अविचारी लोक इस्लाम व ख्रिस्ती धर्माला पुरक असे काम करत आहेत यामध्ये बाबासाहेबांचा आणि भगवान बुद्ध व त्यांच्या धम्माचा अपमानच नाही का ? तथाकथीत शिवधर्मी लोकांना मी नेहमी विचारत असतो की अशी काय कमी बौद्ध धर्मामध्ये होती की त्यांनी बौद्ध धर्मालाही लाथाडून स्वत:चा असा नविन धर्म काढला ?? त्यामुळे अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांनी नविन धर्म स्थापण न करता बौद्ध धर्म स्विकारला ही बाबासाहेबांची चूक होती असा चुकीचा समज समाजात पसरत आहे याचा विचार होणार आहे की नाही माहीत नाही. आणि याचमुळे कदाचीत मधुकर रामटेकेंसारखे बौद्ध विचारवंत या तथाकथीत नविन धर्म वाल्यांच्या नवधर्माला विरोध करत म्हणतात, "जय भीम ला रिप्लेस करतोय जय मुलनिवासी". रामटेके सरांनी या तथाकथीत दिखाऊ नविन धर्म वाद्यांची दिखाऊ बौद्ध भक्ती पुरेपूर उघडी पाडली आहे. बौद्ध धर्म म्हणजे हिंदु धर्मावर टिका करन्याचे सर्टिफिकिट , मग त्या बुद्धांची शिकवण काय आहे हे भले माहीत नसो , त्या आर्य अष्टांगमार्गचा आम्हाला गंध ही नको असे काही समिकरण झाले आहे आणि असे होत होत अप्रत्यक्षपणे बौद्ध धर्म बदनाम होत आहे याचा विचार बौद्ध विचारवंतांनी व भगवान बुद्धांच्या तत्वांशी प्रामाणीक असणार्‍या माझ्या बौद्ध बांधवांनी अवश्य करावा. मगे महाविर सांगली करांच्या ब्लॉग मध्ये वाचले होते की बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हा त्यांच्यासाठी पहिला पर्याय नव्हता, तर तो शेवटचा पर्याय होता म्हणुन बौद्ध धर्म स्विकारला. बौद्ध धर्म स्वीकारण्यागोदर त्यांनी शीख आणि जैन या दोन धर्मांचा विचार केला होता पण या दोन्ही धर्मांनी बाबासाहेबांच्या या धर्मांतराला विरोध त्यामुळे नाईलाजास्तव शेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा पर्याय निवडला, आणि त्याचीच फळे आज भगवान बुद्ध व बौद्ध बंधव आज भोगताना दिसत आहेत. आजपर्यंत मला जेजे नवबौद्ध भेटले त्यांपैकी एकालाही भगवान बौद्धांची आर्य अष्टांगमार्ग माहीतही नाहीत काय आहेत ती यावेळी यांच्या तोंडून चकार शब्द ही फुटत नाही परंतु हिंदु धर्म आणि वर्णव्यवस्था / जातव्यवस्था असे विषय काढायचा अवकाश, जिवाच्या आकांताने चर्चेत सहभागी घेतात (नुसते बोलायला काय जाते म्हणा ..). ज्या वर्णवादाचा आणि जातीवादाचा शिक्का पुसला जावा म्हणुन बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्विकारला त्याच बौद्ध धर्माच्या आडोशाला उभारुन आता आपल्या जे काही असतील त्या वर्णाचा आणि जातीचा अभिमान बाळगताना हे लोक दिसत आहेत (शुद्रा: द रायजिंग म्हणे ..). अरे आधी स्वत: ठरवा की आपल्याला नेमके काय करायचे आहे, जाती व्यवस्था नष्ट करायच्या आहेत कि त्या तशाच ठेवुन त्यांचा अभिमान बाळगायचा आहे. हे ही साधे विषय स्पष्ट नसणारे मुर्ख मनु:स्मृती / वर्णव्यवस्था वगैरे वगैरे गोष्टी करत आहे हे पाहुन खुप हसू येते.

    बाबासाहेबांनी इस्लाम व ख्रिस्ती धर्म कटाक्षाने टाळले त्याच धर्मांचा अप्रत्यक्षपणे स्विकार शिवधर्माच्या माध्यमातुन बाबासाहेबांचेच नाव घेवून केला जात आहे. सन २००१ मध्ये डबरण येथे WCC (Word Church Council) चे विश्वसंमेलन झाले, त्यामध्ये भारतीय दलीत नेत्यांनी सुद्धा हजेरील लावली. पाकीस्तान मधील झाईद हमीद सारख्या भारतद्वेश्टा म्हणतो "भारतामध्ये काही हिंदु (गझुआ-ए-हिंद) अलाह चे पवित्र कार्य एक हिंदु रहुनच करत आहे" याचा अर्थ काय घ्यायचा ?? याच विद्रोही लोकांच्या घरी परदेशी चलन सापडले, या लोकांनी आता शिवरायांच्या नावाने मुस्लिम ब्रिगेडही चालू केली आहे आहे आणि या मुस्लिम ब्रिगेड च्या कार्यक्रमांमध्ये हिरवे झें

    ReplyDelete