"चातॄवर्ण्य मय सृष्ट्यं गुणकरम् विभागश:"
याच सरळ-सरळ अर्थ असा की ही वर्णव्यवस्था रामायण-महाभारत काळापासून अस्तित्वात होती.
भगवंताने हे पण स्पष्ट म्हंटले आहे की, वर्णव्यव्यस्था ही कर्मावर आधारित आहे;
ब्राम्हण - ज्याला भौतिक जगाचे काहीएक आकर्षण नाही व जो पूर्णपणे आत उतरला आहे।
क्षत्रिय - ज्याला सत्ता व संपत्ती यांचे आकर्षण असून एकादे राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा आहे।
वैश्य - ज्याला संपत्तीचा लोभ आहे आणि स्वार्थ आहे असा।
शुद्र् - ज्याच्याकडे गुणवत्ता नसल्यामुळे कुठलीही महत्त्वकांक्षा नाही असा।
गुणकर्मानुसार असलेली वर्णव्यवस्था कुणीही नाकारणार नाही
उदा- कारखाना निर्माण करण्यासाठी ज्याचा मेंदु कार्यरत असतो तो ब्राम्हाण....
व्यवस्थापन सांभाळणारे संचालक म्हणजे क्षत्रिय...
मालाची विक्री करुन नफ़ा मिळवुन देणारे म्हणजे वैश्य....
आपली सेवा विकुन अर्थार्जन करणारे सेवकवर्ग म्हणजे शुद्र्...
आज ही व्यवस्था अस्तित्वात नाही...असू ही नये...
याच सरळ-सरळ अर्थ असा की ही वर्णव्यवस्था रामायण-महाभारत काळापासून अस्तित्वात होती.
भगवंताने हे पण स्पष्ट म्हंटले आहे की, वर्णव्यव्यस्था ही कर्मावर आधारित आहे;
ब्राम्हण - ज्याला भौतिक जगाचे काहीएक आकर्षण नाही व जो पूर्णपणे आत उतरला आहे।
क्षत्रिय - ज्याला सत्ता व संपत्ती यांचे आकर्षण असून एकादे राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा आहे।
वैश्य - ज्याला संपत्तीचा लोभ आहे आणि स्वार्थ आहे असा।
शुद्र् - ज्याच्याकडे गुणवत्ता नसल्यामुळे कुठलीही महत्त्वकांक्षा नाही असा।
गुणकर्मानुसार असलेली वर्णव्यवस्था कुणीही नाकारणार नाही
उदा- कारखाना निर्माण करण्यासाठी ज्याचा मेंदु कार्यरत असतो तो ब्राम्हाण....
व्यवस्थापन सांभाळणारे संचालक म्हणजे क्षत्रिय...
मालाची विक्री करुन नफ़ा मिळवुन देणारे म्हणजे वैश्य....
आपली सेवा विकुन अर्थार्जन करणारे सेवकवर्ग म्हणजे शुद्र्...
आज ही व्यवस्था अस्तित्वात नाही...असू ही नये...
कारखाना निर्माण करण्यासाठी ज्याचा मेंदु कार्यरत असतो तो ब्राम्हाण he kashavarun? i think brahminache kam shikshan denyache ani devadharmache kam karane he hote na?.i'm asking.
ReplyDeleteब्राम्हणवाद के प्रमुख अन्यायकारक तत्व
ReplyDelete01) वर्णव्यवस्था छुआछुत भेदभाव उच्च-नीच को मान्यता देना.
02) महिलाओ की गुलामी को बरक़रार रखना
03) अन्धविश्वास पूजा अर्चना कर्म कांड को मान्यता देना.
04) भाग्य और भगवन के भरोसे रखकर लोगों को अकर्मण्य बनाना.
05) अवतारवाद को मान्यता देना.
06) पाखंडवाद को मजबूती देना.
07) आदमी के अन्दर की विचार शक्ति,चिंतन बुद्धि और विवेक बुद्धि को नष्ट करना.
08) आदमी को जानवर बना के रख देना.
09) समाज का सम्पूर्ण नियंत्रण नेतृत्व अपने हाथ में लेना.
10) सत्ता पर सदैव कब्ज़ा करना.
11) गुरु मार्गदर्शक केवल ब्राम्हण ही होने को मान्यता देना.
12) ब्राम्हण को भोजन और दान से समस्त पापो का ख़त्म होने की मान्यता का प्रचार करना.
13) स्वर्ग नरक के चक्कर में फसकरठगना.
14) आदमी को जन्म से मृत्यु तक अपने कब्जे में रखना.
15) क्रमिक असमानता को बनाये रखना.
16) विभिन्न जातियो का निर्माण कर उन्हें ६००० टुकडो में बाटना.
17) एकता विरोधी वातावरण बनाना.