राम राम,
"मी शेंगा खाल्या नाहीत,मी टरफले उचलणार नाही"
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'"
अशी सिंह गर्जना करणारे आपले "लोकमान्य गंगाधर टिळक",
पण आज त्यांना काही मंडळी "भटमान्य" म्हणून हिणवत आहे,
का तर त्यांनी "वैदिक" आचरणा बद्दल कडक मत व्यक्त केले.
पण त्यांनी तर असे म्हंटले आहे,कि ज्यांना वेदोक्ताचा संस्कार करावासा वाटतो त्यांनी तो करावा....
ती हि "केसरी" ह्या मुखपत्रात,त्यांनी काय लिहिले बघूया.....
"मी शेंगा खाल्या नाहीत,मी टरफले उचलणार नाही"
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'"
अशी सिंह गर्जना करणारे आपले "लोकमान्य गंगाधर टिळक",
पण आज त्यांना काही मंडळी "भटमान्य" म्हणून हिणवत आहे,
का तर त्यांनी "वैदिक" आचरणा बद्दल कडक मत व्यक्त केले.
पण त्यांनी तर असे म्हंटले आहे,कि ज्यांना वेदोक्ताचा संस्कार करावासा वाटतो त्यांनी तो करावा....
ती हि "केसरी" ह्या मुखपत्रात,त्यांनी काय लिहिले बघूया.....
लोकमान्य टिळक लिहीतात
" कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा,उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..."
५-११-१९०१
" कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा,उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..."
केसरी
No comments:
Post a Comment