कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Thursday 24 November 2011

Monday 21 November 2011

“अखंड हिंदूराष्ट्र करके रहेंगे”.


“पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार” हेच सरकारचे धोरण आहे हे सरकार निरंतर निरनिराळ्या मार्गांनी सिद्ध करीत आहे. सामान्य जनतेला पेट्रोल दरवाढ, रोजची वाढती महागाई तर विजय मल्ल्याला “पॅकेज”. रामदेव बाबांना मारहाण तर अफझल गुरुला बिर्याणी. अजमल कसाबला ३२ कोटींची सुरक्षा, तर सामान्य जनतेला ३२ रुपड्यांमध्ये दिवस चालविण्याचे आदेश.

याच सरकारने काही काळापूर्वी दिल्लीत गिलानी आणि अरुंधती रॉय सारख्या देशद्रोह्यांना संपूर्ण संरक्षणामध्ये देश तोडण्याची मागणी करू दिली. मात्र १६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे “अखंड भारत करके रहेंगे” अशी शपथ घेण्यास जमलेल्या देशभक्त नागरिकांना अटक केली.

दरवर्षी पं. नथुराम गोडसे आणि नाना आपटे यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने काही देशभक्त एकत्र येऊन अखंड भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतात. ज्या निकम्म्या सरकारने आजपर्यंत भारताची फाळणी केली आणि फाळणीनंतरही आपला हजारो चौरस किलोमीटर परिसर शत्रूला बहाल केला त्यांना “अखंड भारत” या शब्दांचे सुद्धा अजीर्ण असावे हे सहाजिकच आहे.  आपण पाकिस्तानबरोबरच्या सर्व लढाया जिंकूनही “पाकव्याप्त काश्मीर” का आहे? “भारतव्याप्त पाक” का नाही? संसदेत गेलेला भूभाग परत मिळविण्याचा ठराव अनेकदा पास होऊनही त्यावर काहीही ठोस पावले आजपर्यंत का उचलली गेली नाहीत हे सरकारने स्पष्ट करावे.

कॉन्ग्रेस सरकारने निरंतर स्वा. सावरकरांना दूर करून गांधीवादाची भलामण केली. त्या गांधीवादाचा फोलपणा आज स्वातंत्र्योत्तर ६५ वर्षांमध्ये येथील आबालवृद्धांच्या लक्षात आला आहे. गांधीवादाच्या अतिरेकामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली, येथील मुसलमान समाज “अल्पसंख्यांक” या गोंडस नावाखाली सर्व सोयी-सुविधा लूटूनही पुन्हा अत्याचाराची बोंब ठोकत आहे, जिहादचे नारे देत आहे. काश्मीर भारतात विलीन झालेले असताना तो “विवादास्पद” ठरवून संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याची नेहरूंची चूक आज इतकी वर्षे हजारो-लाखो कोटी रुपये काश्मीरवर उधळूनही सुधारता आलेली नाही.

या सर्व काळात कट्टर सावरकरवाद म्हणजे राष्ट्रवादच या राष्ट्राला सावरू शकतो हे आता सूज्ञ जनतेला कळायला लागले आहे. गांधीवधाच्या नंतर कॉन्ग्रेस सरकारने सावरकरवादाला कलंकित करण्याचा प्रयत्न केला, पण खरे सोने जितकी कठीण परिक्षा तितके जास्त उजळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

पं. नथुराम गोडसेंनाही हिंदू “माथेफिरू” म्हणून इतकी वर्षे अंधारात ठेवले, सत्य बाहेर येऊ नये म्हणून नथुराम गोडसेंचे न्यायालयीन वक्तव्य गेली अनेक वर्षे बंदीत ठेउन प्रकाशित होऊ दिले नाही. ते न्यायालयीन वक्तव्य वाचल्यावर त्यावेळच्या न्यायमूर्तींनीही नथुरामजींची स्तुती केली, ‘माथेफिरू’ म्हंटले नाही. ते वक्तव्य आता लिखित स्वरूपात तसेच श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे. त्यानंतर लोक जागे झाले नाहीत तरच नवल. शाहरूख खानच्या चित्रपटासाठी संपूर्ण पोलीसदलाला संरक्षणासाठी वेठीस धरणा-या सरकारने “मी नथुराम गोडसे बोलतोय” या नाटकाला संरक्षण नाकारले. परंतु जनाधारावर ते नाटक उभे राहिले.

पं. नथुराम गोडसेंनी केलेले गांधीवधाचे कृत्य हे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थापोटी अथवा आकसापोटी केलेले नव्हते. परंतु शालेय मुलांच्या ‘आहार योजनेतही’ स्वार्थ पाहणा-या राज्यकर्त्यांना नथुराम गोडसेंचे स्वार्थविरहीत विचार आणि कृत्य कळणारच नाहीत. गांधींनी त्यांचे महात्मापद टिकविण्यासाठी सतत हिंदूहिताचा आणि राष्ट्रहिताचा बळी दिला. लहानसहान गोष्टींसाठी उपोषणाला बसणारे गांधीबाबा देशाची फाळणी टाळण्यासाठी उपोषणाला बसले नाहीत. “देशाच्या फाळणीआधी माझ्या देहाचे तुकडे होतील” असे वचन देशाला  देणारे सत्यवादी गांधी फाळणीला मान्यता देऊन मोकळे झाले. हजारो-लाखो निर्वासितांवर अनन्वित अत्याचार झालेले असताना गांधीने त्यांना इथे येण्यापेक्षा हे पाकिस्तानातच का सत्याग्रह करून मेले नाहीत असा प्रश्न करून त्यांचे घाव अधिक नासूर केले. मंदिरामध्ये कुराणाचे वाचले परंतु कधीही मशिदीमध्ये भगवद्गीतेचे वाचन केले नाही. त्यातच पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केलेला असताना आणि सगळे मंत्रीमंडळ विरोधात असतानाही गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी देण्यासाठी उपोषण सुरू केले. आपल्यावर हल्ला      करणा-या देशाला अशी रसद पुरवणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे (आणि राहिलही, कारण असा आत्मघातकी मूर्खपणा कोणीच करू शकत नाही).

या गांधींच्या सद्गुणविकृतीला आणि एकांगी निर्णयप्रक्रियेला खीळ घालणे आवश्यक होते. आणि त्यासाठीच  नथुराम गोडसेंनी शस्त्र हाती घेतले. एक व्यासंगी पत्रकार, संपूर्ण निर्व्यसनी आणि चारित्र्यवान अशा व्यक्तीने केवळ राष्ट्रहित नजरेसमोर ठेऊन गांधींचे शरीर संपवले आणि स्वत: फाशी गेले. आपली राष्ट्रद्रोही सत्ता अबाधित, अनिर्बंध ठेवण्याकरिता या घटनेचा राजकिय लाभ नेहरू सरकारने देशभक्तांवर बडगा उगारून करून घेतला. सत्य बाहेर यऊ नये म्हणून नथुराम गोडसेंच्या न्यायालयीन निवेदनातील एकही शब्द वृत्तपत्रातही प्रकाशित होऊ दिला नाही. आज अनेक गांधी आणि गांधीवादी या राष्ट्राचे लचके तोडत आहेत, बहुसंख्यांकांच्या जीवावर अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करीत आहेत. त्यामुळेच आजही या आधुनिक गांधींना “नथुराम गोडसे” हे नाव उच्चारताच घाम फुटतो. मग ते कुठे दगडफेक करून तर कुठे बस जाळून आपला विरोध दर्शवितात. यातील एकही जण जर खरोखर गांधीवादी असेल तर त्याने सर्वप्रथम गांधींना प्रिय अशी दारूबंदी  देशभरात  लागू करावी.

नथुराम गोडसेंनी त्यांच्या इच्छापत्रात (ज्याचे वाचन दरवर्षी केले जाते) असे नमूद केले आहे की त्यांच्या अस्थी या सिंधू नदी जेव्हा या देशात स्वतंत्र होऊन वहायला लागेल तेव्हाच त्यात विसर्जित कराव्यात, तोवर त्या पिढ्यानपिढ्या हस्तांतरीत कराव्यात. नथुरामजींच्याबरोबर त्यात नाना आपटेंच्याही अस्थी आहेत. तसेच फारच कमी जणांना माहित असलेली गोष्ट म्हणजे त्यामध्ये अजून ३ जणांच्या अस्थी आहेत त्या म्हणजे कै. गोपाळ गोडसे, कै. मदनलाल पहावा आणि कै. विष्णूपंत करकरे. या पाचही हुतात्म्यांच्या अस्थी सिंधूची वाट पहात आहेत.

चला तर मग, आपण सर्वांनी त्या पावन अस्थींना, त्यांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीला वंदन करून शपथ घेऊया – “अखंड हिंदूराष्ट्र करके रहेंगे”.

Sunday 20 November 2011

वेदकाळात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद अजिबातच अस्तित्वात नव्हता....

हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला "पुरोगामी" ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच.

वेदांतील सर्वांत जुना आणि प्रमुख वेद म्हणजे ऋग्वेद. एखादी गोष्ट ऋग्वेदाच्या बाबतीत खरी असेल तर ती इतर ३ वेदांच्या बाबतीतही खरी असते. आणि ऋग्वेदाबाबतीत एखादी गोष्ट खरी नसेल तर ती इतर ३ वेदांनीही स्वीकारलेली नसते हे आपणास माहिती आहे. तेव्हा शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने जर ऋग्वेदात ब्राह्मणवाड नसेल तर इतर ३ वेदांतही तो नाही हे मानण्यास प्रत्यवाय नाही. असा विचार करून मनात काहीही पूर्वकल्पना न ठेवता जेव्हा मी ऋग्वेद संहिता तपासू लागलो तेव्हा संशोधनांती हाती आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. तेच आत्ता तुमच्यासमोर मांडतोय.

ऋग्वेदाच्या १० मंडलांत मिळून एकूण १०२८ सूक्ते आहेत. हि सारी सूक्ते एकूण ३९० ऋषींनी लिहिलीयत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण मला सापडलेल्या माहितीनुसार, या मंत्रद्रष्ट्या ऋषीपैकी २१ स्त्रिया स्त्रिया आहेत आणि याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्या सार्या ऋषीपैकी ४७ ऋषी अब्राह्मण आहेत! या अब्राह्मण ऋषींची नावे आणि त्यांनी रचलेल्या सूक्तांची(ऋचांची नव्हे!) संख्या येथे देत आहे.

1) मधुछंद विश्वामित्र (११),2) जेता मधुछंदस (१),3) अंबरिष (१),4) वर्षागीर (१),5)इंद्र (३)
6)मरुत (१),7)विश्वामित्र गाथिन (४९),8)ऋषभ वैश्वामित्र (३),9)कत वैश्वामित्र (२),
10)प्रजापति वैश्वामित्र (५),11)भारताश्वमेध राजा (१),12)संवरण प्राजापत्य (२),
13)कुमार आग्नेय (२),14)वैवस्वत (५),15)ययाती (१),16)नहुष (१),17)साम्वरण (१),
18)वैश्वामित्र वाच्य (२),19)रुणन्चय राजर्षी (१),20)सिंधुद्विप आंबरिष (१),21)यमी (२),
22)विवस्वान (१),23)यम (२),24)शंख यामायन (१),25)दमन यामायन (१),26)देवश्रवा यामायन (१),
27)सुंशुक यामायन (१),28)मथित यामायन (१),29)विमद ऐन्द्र अथवा प्राजापती (७),
30)वसुक्र ऐन्द्र (३),31)इंद्रस्नुषा (१),32)अभिताप सौर्य (१),33)मुष्कवान ऐन्द्र (१),34)वैकुंठ ऐंद्र (३),
35)नाभानेदिष्ट मानव(२),36)सर्प ऐरावत जरत्कर्ण (१),37)सावित्री सूर्या (१).38)इंद्राणी (३),
39)वृषाकपि ऐन्द्र (१),40)रेणू वैश्वामित्र (१),41)शार्यत मानव (१),42)अर्बुद सर्प (१),43)उर्वशी (1),
44)सर्वाहारी ऐन्द्र (१),45)अप्रतिरथ ऐन्द्र (१),46)अष्टक वैश्वामित्र (१),47)पणय: असुर तथा देवशुनी सरमा (१),
48)लबरुपापन्न ऐन्द्र (१),49)हिरण्यगर्भ प्राजापती (१),50)अग्नी, वरूण, सोम (१).

यावरून असे दिसते कि सुमारे १३९ म्हणजे ऋचान्च्या एकूण संख्येच्या १०% हूनही अधिक ऋचा या अब्राह्मण मंत्रद्रष्ट्या ऋषींनी लिहिल्या आहेत. वरील आकडेवारीबद्दल कुणाला शंका असल्यास आपण स्वत: ऋग्वेद संहिता पाहून खात्री करू शकता.

यावरून कुणीही सूज्ञ व्यक्ती हाच निष्कर्ष काढेल कि वेदकाळात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद अजिबातच अस्तित्वात नव्हता. कुणीही व्यक्ती (मग ती स्त्री असो वा पुरुष) त्याच्या गुण आणि कर्मांनी योग्य तो वर्ण प्राप्त करून घेऊ शकत असे. जातीव्यवस्था ही कधीही भारतीय समाजाचा भाग नव्हती, हिंदू धर्माचा तर नव्हतीच. जातीव्यवस्था ही अहिन्दुंच्या आक्रमणामूळे झालेले जे अनेक दुष्परिणाम आहेत त्यांपैकी एक आहे - आणि आजचे राजकारणी व अन्य भारतद्वेषी लोक तिला खतपाणी घालत आहेत आणि ते ही "ब्राह्मणवाद" नामक एका निरर्थक आणि पोकळ शब्दाचा आश्रय घेऊन! अश्यांना किती थारा द्यायचा हे आपणच ठरवा. आपण सूज्ञ आहात.

जयतु भारतं ||



© विक्रम श्रीराम एडके.

(संपर्क : edkevikram@gmail.com)

Saturday 12 November 2011

वेदामध्ये स्त्रीला किती महत्व आहे...वाचा आण सांगा....

Ram Ram,
I want to highlight what the VEDAS say about a WOMEN !


सूयवसाद भगवती हि भूया अथो वयं भगवन्तः स्याम
अद्धि तृणं अघ्न्ये विश्वदानीं पिब शुद्धमुदकमाचरन्ती

(ऋग्वेद १:१६४:४०)

It means:
O wise woman you are as wise as a cow (which should not be killed). You should be able to enjoy peace and bliss so that we are also able to live blissfully. Like a cow, who, by consuming pure water and grass, feeds her calf with pure milk for the well being of the calf, you should drink the liquid of knowledge and maternal giving nature and bring up your children by imparting them good knowledge and wisdom.

Let us look at the next verse (ऋचा):

गौरीर्मिमाय सलिलानी तक्षत्येकपदी द्विपदी सा चतुष्पदी
अष्टापदी नवपदी बभूवुषी सहस्राक्षरा परमे व्योमन

(ऋग्वेद- १:१६४:४१)

Woman who studies one ved, two veds, four veds or the Four veds and upveds, grammar and thousands of words, becomes renowned in the world, is best of all. Such a literate and well read woman, who is able to remove illiteracy and provide peace and bliss to the entire world.

Women have Same Place as a Men..

समंजन्तु विश्वे देवाः समापो हृदयानि नौ
सम मातरिश्वा सं धाता समु देष्ट्री दधातु नौ

(ऋग्वेद - १०:८५:४७)

The meaning is:

All the wise men of the world! Look at us. We (husband and wife) are equal and identical like water. May our hearts be same. The elements, air, sun, saraswati may make our hearts alike.
source :- (from another blog)