राम राम,
मित्रांनो/मैत्रींनो,
आपण ही "सेना" चालू करून खूप दिवस झाले,
आपण योग्य शब्दात,योग्य ठिकाणी,योग्य प्रकारे आपण "हिंदू धर्म च्या विरोधातील" संघटनांना उत्तरे दिली आहेत.
कुठे ही कुणाची बदनामी होईल असे काही केले गेले नाही.(ज्यांना नाम/मान आहे त्यांचा बद्दलच)
तरी आता ह्या "संघटना",
आता आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत,धमक्या दिल्या जात आहेत.
आमच्याशी "योग्य" पद्धतीने वाद करू शकत नाहीत,
म्हणून असे करून ते स्वतःचेच "हसू" करून घेत आहेत.
आम्हाला हे आधी माहीतच होते की "असे" आमच्या बरोबर कधी तरी होईलच........
पण इतक्या लवकर असे काही घडेल असा वाटले नव्हते,
ह्यातून हे मात्र सिद्ध झाले,की आपण योग्य मार्गाच निवडला आहे.
आम्ही काही चुकलो नाही तर आम्ही कुणाला घाबरू कश्याला.....
मित्रांनो/मैत्रींनो,
आपण ही "सेना" चालू करून खूप दिवस झाले,
आपण योग्य शब्दात,योग्य ठिकाणी,योग्य प्रकारे आपण "हिंदू धर्म च्या विरोधातील" संघटनांना उत्तरे दिली आहेत.
कुठे ही कुणाची बदनामी होईल असे काही केले गेले नाही.(ज्यांना नाम/मान आहे त्यांचा बद्दलच)
तरी आता ह्या "संघटना",
आता आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत,धमक्या दिल्या जात आहेत.
आमच्याशी "योग्य" पद्धतीने वाद करू शकत नाहीत,
म्हणून असे करून ते स्वतःचेच "हसू" करून घेत आहेत.
आम्हाला हे आधी माहीतच होते की "असे" आमच्या बरोबर कधी तरी होईलच........
पण इतक्या लवकर असे काही घडेल असा वाटले नव्हते,
ह्यातून हे मात्र सिद्ध झाले,की आपण योग्य मार्गाच निवडला आहे.
आम्ही काही चुकलो नाही तर आम्ही कुणाला घाबरू कश्याला.....
No comments:
Post a Comment